ग्रामपंचायत अधिकारी यांच्यामार्फत केलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यात आदिवासी कातकरी कुटुंबे ही हक्काच्या पक्क्या निवाऱ्यापासून वंचित असल्याचे निदर्शनास आले.
पुनर्विकासातील मर्यादांमुळे आधीच अडचणीत असलेल्या उल्हासनगर शहरातील बांधकाम क्षेत्राला नव्याने वाढ करण्यात आलेल्या रेडी रेकनरच्या दरामुळे खीळ बसण्याची भीती व्यक्त…
राज्य सरकारने सोमवारी सायंकाळी उशीरा जाहीर केलेल्या नवीन रेडी रेकनर दरांविरोधात ठाणे तसेच आसपासच्या शहरांमधील बांधकाम व्यवसायिकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटू…