मुंबई महापालिकेने प्रकल्पबाधितांसाठी बांधलेली माहुल येथील घरे कर्मचाऱ्यांना स्वस्तात देण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी कर्मचाऱ्यांकडून या घरांसाठी अत्यल्प प्रतिसाद…
ग्रामपंचायत अधिकारी यांच्यामार्फत केलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यात आदिवासी कातकरी कुटुंबे ही हक्काच्या पक्क्या निवाऱ्यापासून वंचित असल्याचे निदर्शनास आले.