Page 2 of बारावी निकाल २०२५ News
दीर्घोत्तरी प्रश्नांचा सराव कला शाखेच्या विद्यार्थ्यांना तरी कितपत आहे, विज्ञान शाखेत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्यांच्या संख्येवर घटलेल्या निकालाचा परिणाम…
गर्दी जिकडे चालली आहे त्या दिशेने धावण्यात शहाणपण नाही. जिथे गर्दी नाही, तिथे जास्त जास्त संधी असतात…
निकालात घट झाल्यामुळे पारंपरिक पदवी अभ्यासक्रमाच्या पात्रता गुणांमध्ये काही प्रमाणात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
४४.५१ टक्के विद्यार्थ्यांना ४५ ते ६० टक्क्यांदरम्यान गुण मिळाले आहेत.गेली काही वर्षे दहावी-बारावीच्या परीक्षेत गुणांचा फुगवटा वर्षागणिक वाढत आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत दीड…
कष्टांना संयम आणि अभ्यासाची जोड देत विद्यार्थ्यांनी त्यांच्या उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा केला आहे. शिक्षणच आयुष्याचा मार्ग प्रशस्त करू शकते,…
हिना ज्ञानेश्वर आडे (१७, रा. पांढुर्णा, ता. यवतमाळ) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. हिना नेर येथील दि इंग्लिश स्कूल…
गोरखनाथ मोरे हे नौदलातून निवृत्त झाले असून त्यांनी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये नायगाव कोळीवाडा येथील ऋषि वाल्मिकी विद्यालय व कनिष्ठ…
जिल्ह्याचा घसरलेला निकाल चिंताजनक ठरत आहे. अकोला शहरात अनेक नामांकित शिकवणी वर्गाचे मोठे जाळे आहे.
९७.०५ टक्के मुली, तर ९४.६४ टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत.
मागील वर्षाच्या तुलनेत यंदा निकालाच्य़ा ट्क्क्यात किंचित घट झाली.
HSC Result: जिल्ह्याने राज्यात सर्वाधिक ९६.०८ टक्के निकाल नोंदवत अव्वल स्थान पटकावले आहे.