पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला भारतानं ऑपरेशन सिंदूरनं प्रत्यत्तर दिलं. त्यानंतरही पाकिस्तानच्या कुरापतींना भारताकडून चोख उत्तर दिलं जात असताना शस्त्रविरामाची घोषणा करण्यात…
स्पेन, ग्रीस, स्लोवेनिया, लाटविया व रशियाचा दौरा करणारे द्रमुक खासदार कनिमोई यांच्या नेतृत्वाखालील पथक मंगळवारी दुपारी भारतात पोहोचले. तर, इंडोनेशिया,…
गेल्या महिन्यात कारगिलमधील हुंडरमन गावातून नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडून नागपूरमधील ४३ वर्षीय सुनीता जमगडे पाकिस्तान मध्ये गेली होती. पाकिस्तानने तिला…
भारताच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे पाकिस्तानच्या नियोजित हल्ल्याचा कट उधळला गेला असून, रावळपिंडीसह ११ लष्करी तळ उद्ध्वस्त करण्यात आल्याची कबुली खुद्द…
‘भारत-पाकिस्तान यांच्यात युद्ध नव्हते, त्यामुळे युद्धविरामाचाही प्रश्न नव्हता. तरी ट्रम्प यांनी ‘माझ्यामुळे युद्ध थांबले’ असे जाहीर करून मध्यस्थीचा दावा केला’,…
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाविरोधात भारताच्या भूमिकेला सौदी अरेबिया, इंडोनेशिया, इटली आणि फ्रान्ससह अनेक देशांचा ठाम पाठिंबा मिळाला आहे.
जागतिक संस्थेच्या पुढील बैठकीत पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये टाकण्यासाठी भारत फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्सकडे संपर्क साधणार असल्याची माहिती समोर आली आहे.