जालना जिल्हा (Jalna District) हा भारतातील महाराष्ट्र राज्याच्या मध्यभागी आहे. मराठवाडा विभागात तो उत्तर दिशेस येतो. जालना जिल्हा हा पूर्वी निजामाच्या राज्याचा भाग होता. नंतर हैदराबाद मुक्तिसंग्रामानंतर जालना औरंगाबाद जिल्ह्यामधील तालुका झाला. मग १ मे १९८१ रोजी जालना ‘जिल्हा’ म्हणून नावारूपास आला. जालना जिल्ह्याचे मुख्यालय जालना शहर असून ते महाराष्ट्र राज्याच्या व भारताच्या राजधानीशी ब्रॉडगेज रेल्वे लाईनने जोडलेले आहे.
जालना जिल्हा (Jalna District) हा हायब्रीड सीड्ससाठी प्रसिद्ध असून स्टील रिरोलिंग मिल, विडी उद्योग, शेतीवर आधारित उद्योगधंदे उदा. दाल मिल, बी-बियाणे, तसेच मोसंबीसाठी देखील प्रसिद्ध आहे. जालना जिल्ह्यातील जनतेने मराठवाडा मुक्ती संग्रामात महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.Read More
भौगोलिकदृष्ट्या राज्याच्या मध्यभागी असलेला स्वतंत्र जालना जिल्हा १९८१ मध्ये अस्तित्वात आला. जालना शहर पूर्वीपासून व्यापार-उद्याोगांसाठी प्रसिद्ध असले तरी जिल्हयाच्या ग्रामीण…
घरासमोरून जाण्या-येण्याच्या वादातून एका गटातील दोघांनी दुसऱ्या गटातील व्यक्तीच्या डोक्यात विट मारली. या मध्ये जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
जालना जिल्ह्य़ातील घनसावंगी तालुक्यातील दैठणा येथील ज्ञानेश्वर उर्फ माऊली नामदेव धांडे याच्याविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांनी ‘एमपीडीए’ अर्थात महाराष्ट्र धोकादायक कारवाया प्रतिबंधक कायद्यान्वये…