जम्मू-काश्मीरमध्ये बुधवारी पोलिसांनी दहशतवाद्यांविरोधातील मोहीम आणखी तीव्र केली. बंदी घातलेल्या जमात-ए-इस्लामी संघटनेशी संबंध असलेल्या संशयावरून पोलिसांनी तीनशे ठिकाणी छापे टाकले.
जम्मू आणि काश्मीरच्या किश्तवार जिल्ह्यामध्ये गुरुवारी ढगफुटीत किमान ४६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मृतांमध्ये दोन ‘सीएसआयएफ’च्या जवानांचाही समावेश आहे.
Operation Sindoor: पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तान व पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळ…
पहगलाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून पाकिस्तानविरुद्ध संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला. या…