गोरे म्हणाले, ‘मालेगाव बॉम्बस्फोटाच्या संदर्भातील न्यायालयाने दिलेला निकाल हा जनतेच्या मनातला निकाल लागला आहे. त्यामुळे या निकालाविरोधात राज्य सरकार पुढे…
‘कागदापासून सुरू झालेला व्यंगचित्रांचा प्रवास आता आयपॅड आणि कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंत येऊन ठेपला असला, तरी सर्जनात्मक पातळीसाठी कागदावरच व्यक्त व्हावे लागते.