कर्नाटक उच्च न्यायालयाने भाजपाचे आमदार एन.रविकुमार यांना कलबुर्गीच्या उपायुक्त फौजिया तरनुम यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून माफी मागण्यास सांगितलं आहे.
पंचगंगा व कृष्णा नदीतील पाण्याची पातळी आणि अलमट्टी धरणातील विसर्ग व्यवस्थापन, धरणातून पाण्याचा विसर्ग, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील पूरस्थिती तसेच…
कोल्हापूर येथे झालेल्या महाराष्ट्र-कर्नाटक आंतरराज्यीय समन्वय बैठकीत पावसाळ्यातील संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी अलमट्टी धरणाच्या विसर्ग व्यवस्थापनावर ठोस चर्चा झाली.