Page 44 of ज्ञान News
जितकी ज्याची पायरी तितका व्यवहार पाळलाच पाहिजे. नाहीतर देव अंतरतो आणि व्यवहार तुटतो! श्रीगोंदवलेकर महाराज यांच्या या वाक्यातील देव अंतरतो,…

डॉ. जॉर्ज वॉशिंग्टन काव्र्हर, अल्बर्ट हार्वर्ड, मासानोबू फुकुओका आणि कोल्हापूरचे श्रीपाद अच्युत दाभोळकर यांनी शेतीकडे समग्रतेने पाहिले. शेती विषयावर चिंतन…
श्रीगोंदवलेकर महाराज यांच्या ज्या बोधवचनाचा आपण सध्या मागोवा घेत आहोत ते पुन्हा वाचू. श्रीमहाराज सांगतात, ‘‘जितकी ज्याची पायरी तितका व्यवहार…

उसात ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि स्यूक्रोज मिळून सर्वसाधारणत: एकूण १५ टक्के साखर असते. कोकणातल्या उसातही एवढीच साखर असते; पण त्यात स्यूक्रोजचे…
आई-वडील आणि मुलगा या एका नात्याच्या कंगोऱ्यातून आपण ‘जितकी ज्याची पायरी तितका व्यवहार पाळलाच पाहिजे’ या मुद्दय़ाचा विचार केला. खरं…

नत्रयुक्त रासायनिक खते उदा. युरिया, अमोनियम सल्फेट, नायट्रेट बऱ्याच प्रमाणात पाण्यात विरघळून वाहून किंवा झिरपून जातात. ती पिकांना संपूर्णपणे मिळत…

वनस्पतिजन्य तेल हे केवळ खाण्यासाठीच नव्हे तर औद्योगिक कच्चा माल म्हणूनही वापरले जाते. प्रचलित गळितधान्यांमध्ये वनस्पतीच्या एकूण शुष्कभाराच्या केवळ १०…
माणसानं आपल्या ‘ज्ञाना’चा उपयोग प्रपंचसुखासाठी केला आहे, पण त्याचा परिणाम असा झाला आहे की तो या प्रपंचात खोलवर रुतला आहे.…
एखाद्या शब्दाला ‘प्र’ जोडला जातो तेव्हा तो त्या शब्दात अभिप्रेत स्थितीला अधिक पूर्णत्व आणतो, बळकटी आणतो, परिपूर्णतेकडचा प्रवास सूचित करतो,…
व्यवहारात व्यसन म्हणून काही करू नये! अर्थात प्रपंचाच्या व्यवहारात अहोरात्र प्रपंचासक्त राहण्याचं व्यसन जडू देऊ नका. जितकं कर्तव्य आहे तितकं…

भारतात १९७०च्या दशकात झालेल्या हरितक्रांतीत डॉ. आ. भ. जोशी यांचा महत्त्वाचा वाटा होता. जागतिक अन्न संघटनेच्या विनंतीवरून इंडोनेशिया, पेरू, नेदरलँड्स,…
ज्ञानसंपन्न समाज निर्माण करण्यात ग्रंथालयांची भूमिका महत्त्वाची असून ही ग्रंथालये संपन्न झाली पाहिजेत. ग्रंथालयांच्या वाढीसाठी त्यात लोकांचाही सहभाग वाढला पाहिजे,…