वनमंत्री गणेश नाईक यांनी बिबट्यांच्या संख्येवर नियंत्रण आणण्याकरिता सुरू असलेल्या वेगवेगळ्या उपायांची माहिती देताना आफ्रिकेतही बिबटे पाठविणार असल्याचे बुधवारी सांगितले.
जिल्ह्यात बिबट्यांकडून होत असलेल्या हल्ल्यांच्या घटना रोखण्यासाठी वनविभागाच्या निष्क्रियतेवर जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे संतप्त होत त्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह…
कोल्हापूरातील ताराबाई पार्क या मध्यवर्ती भागातील नागरी वस्तीत मंगळवारी आलेल्या बिबट्याने एकच धुमाकूळ घातला होता. याठिकाणी हॉटेलमध्ये काम करणारे तुकाराम…
विदर्भातील मानव-वाघ संघर्षाप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रात मानव-बिबट्या संघर्ष गंभीर झाला आहे. २० वर्षांपासून सुरू असलेल्या या संघर्षात मानवी बळींची संख्या वाढल्यानंतर…