भारतीय साहित्यात सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या २०११च्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी उडिया भाषेतील कथा-कादंबरीकार प्रतिभा राय यांची नुकतीच निवड झाली आहे. त्यानिमित्ताने त्यांचे…
वर्षांची अखेर आणि नववर्षांरंभ हा साहित्यक्षेत्रासाठी चैतन्याचा काळ असतो. साहित्य संमेलनाची धामधूम, भैरूरतन दमाणी, महाराष्ट्र फाउंडेशन, साहित्य अकादमी, पद्मश्री-पद्मभूषण-पद्मविभूषण असे…
काही माणसं आयुष्यभर माणसांसाठी, समाजासाठी अविरत कार्य करीत असतात. खरे तर, सभोवतीचा अमानुषतेचा, अनीतीचा, अनैतिकतेचा, अनाचाराचा, व्यसनाधीनतेचा, वासनाधीनतेचा, अंधश्रद्धांचा अंधार…
भारतीयांच्या जीवनमानात धार्मिक ग्रंथ म्हणून गीता अनन्य महत्वपूर्ण मानली जाते. गीतेवर अनेक अभ्यासक, धर्मचिंतक व पुरोहितांनी आपापले चिंतन विविधांगाने केलेले…
कथाकार दिवाकर कृष्ण हा समीक्षाग्रंथ डॉ. अनिता वाळके यांच्या पीएच.डी.चा संशोधन विषय होय. अलीकडच्या कालखंडात विद्यापीठीय संशोधन क्षेत्रात श्रेणीनुसार कार्यक्रमास…