लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने तिसऱ्यांदा मतदारांशी संवाद साधणार आहेत.
गेल्या सहा-सात महिन्यांपासून राहुल गांधी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवरून निवडणूक आयोगावर सातत्याने आरोप करत आहेत. अलीकडेच दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी…
Lok Sabha opposition protests बिहारमधील मतदारयाद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणी (एसआयआर) मोहिमेच्या मुद्द्यावरून आणि गृहमंत्री अमित शाह यांनी सादर केलेल्या विधेयकांमुळे…