Page 11 of लोकजागर News

दिवाबत्ती, चकाचक रस्ते, समाजमंदिरे, सुशोभीकरणाच्या नावाखाली लाज वाटावी अशी उधळपट्टी, हे सगळ्या नगरसेवकांचे आवडते विषय.


तुम्हाला भर रस्त्यात तलवार घेऊन एखाद्याचा जीव घेण्यासाठी धावत असलेले गुंड बघायचे आहेत.

एकट्या ऑगस्ट महिन्यात केवळ यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांनी पन्नाशीचा टप्पा पार केला.

उपचार व आहाराच्या सोयीअभावी ती दरवर्षी किड्यामुंग्यांसारखी मरतात पण त्याचे कुणालाच काही वाटत नाही.

आता काही लोक म्हणतात की खातेवाटपात सुधीर मुनगंटीवारांवर अन्याय झाला. गेल्यावेळच्या तुलनेत त्यांना दुय्यम खाती मिळाली.

स्वातंत्र्याची चळवळ कमजोर करण्यासाठी हिंदू व मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचे मनसुबे इंग्रजांनी आखले होते.

नाना पटोलेंना झाले तरी काय? काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष या नात्याने त्यांचे काम विरोधकांशी, त्यातल्या त्यात भाजपशी दोन हात करण्याचे.

‘ऐका हो ऐका, तुम्हाला राजकारणात जाऊन भरपूर पैसा कमवायचा असेल तर एक मोठी सुवर्णसंधी चालून आलेली आहे.

अलीकडे राजकारणात काम करण्यापेक्षा ‘दिसण्याला’ अधिक महत्त्व प्राप्त झालेले. काही केले नाही तरी चालेल पण लोकांसमोर सतत दिसत राहिले पाहिजे.

देशाच्या सर्वोच्च अशा राष्ट्रपतीपदावर पहिल्या आदिवासी महिला द्रौपदी मुर्मू विराजमान होत असल्याचा आनंद साजरा होताना विदर्भात दोन टोकावरच्या जिल्ह्यात घडलेल्या…

‘जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही’ ही म्हण तशी व्यक्तीकेंद्री. संस्था, विभाग, खाते या समूहकेंद्रांना लागू न होणारी. काही सवयी अशा…