संसदेने संमत केलेल्या ‘वक्फ (सुधारणा) विधेयक २०२५’मधील काही वादग्रस्त तरतुदींना सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. या निर्णयाने देशात नवा संवाद सुरू झाला…
‘‘विकासपुरुष’ मोदींची मणिपूरभेट पुरेशी ठरेल?’ हा १६ सप्टेंबरच्या अंकातील खाम खान्सुआंग हूसिंग यांचा लेख वाचला. मणिपूर पेटल्यापासून दोन वर्षे होऊन गेल्यानंतर…
‘…कोठे तरी रमला!’ हे संपादकीय (१५ सप्टेंबर) वाचले. देशाच्या आर्थिक प्रगतीबाबत मोठमोठ्या घोषणा होत असल्या, तरी त्या घोषणांचा ठसा सर्वसामान्यांच्या दैनंदिन…
‘हिंसाचारापासून दूर राहण्याचे पंतप्रधान मोदींचे आवाहन- मणिपूरमध्ये शांतता, समृद्धीचे लक्ष्य’ हे वृत्त (लोकसत्ता – १४ सप्टेंबर) वाचले. तब्बल दोन वर्षांनी, १३…