Page 57 of लोकरंग News

विभाजनाला नकार देणारी आणि समग्रतेचा स्वीकार करणारी कादंबरी नीरजा यांनी लिहिली.

पुस्तकाला जागतिक सिनेमाचे अभ्यासक, ज्येष्ठ लेखक अशोक राणे यांची प्रस्तावना लाभली आहे.

आताचे प्रकाशक फक्त प्रिंट्रर झालेत. ते लेखकांकडूनच पैसे घेऊन त्याचे पुस्तक छापून देतात.

या संघर्षांमुळे जागतिक पातळीवर राजकीय समीकरणे बदलली, शेती आणि उद्योगांवर दुष्परिणाम झाले

जॉन पिटरसन यांचे हे पुस्तक शिकारकथा मालिकांमधील पहिले किंवा पहिल्या काही पुस्तकांमधील एक अशी नोंद आहे.

मुंबई हे अगदी दीड-दोन दशकांपूर्वीपर्यंत राज्यभरात पतंगांचे सर्वात मोठे व्यापारकेंद्र होते. ती बनविणाऱ्या देशभरातील अव्वल कारागिरांना पोसणारे. मकरसंक्रांत हा एकटाच…

डोळय़ांसमोर घडलेलं हे अशाच एका अस्वस्थ अवस्थेत लिहिलं गेलं. त्याला काहीही फॅार्म वगैरे नव्हता. ती कादंबरी नव्हती की कविताही नव्हती.

कविता तिचा मार्ग आपसूकच शोधत असते आणि सृजनाच्या नव्या वाटेकडे तिचा प्रवास निरंतर सुरू असतो.

आपल्यातल्या प्रत्येकानं आयुष्यात कधी ना कधी अनुभवलेली एक गोष्ट ‘देव चालले’च्या केंद्रस्थानी आहे आणि ती म्हणजे स्थितीबदल

बुद्धिबळ हा खेळ ज्या दिवशी अभ्यासक्रमात समाविष्ट होईल, त्या वेळी भारतात शैक्षणिक क्रांती होईल

अर्थातच सैतानी विज्ञानाशी फारकत घेत, एकेका प्रकरणागणिक, डॉक्टर तर्कहीनतेच्या चढत्या पातळय़ा गाठतात.

या विज्ञानविरोधी भूमिका मांडणाऱ्या पुस्तकाला सरकारने पुरस्कार कसा दिला, अशी चर्चा सुरू झाली आहे.