उद्योग क्षेत्रात घुसलेली दादागिरी हा पुण्याच्या विकासातील दुर्दैवाने सर्वांत मोठा अडथळा आहे,’ अशी कबुली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली.
“महाराष्ट्राच्या मनात काय आहे ते विधानसभा निवडणुकीत दिसले आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही ते स्पष्ट होईल,” अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री…
राज्य शासनाने महानगरपालिकेला या निविदा प्रक्रियेची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने महानगरपालिकेने निविदा प्रक्रिया…
‘पुणेकरांचे प्रश्न सोडविण्यासाठी बैठका घेत असल्याचे भाजपच्या शहरातील नेत्यांकडून दाखविले जाते. प्रत्यक्षात स्वत:ची खासगी कामे करून घेतली जातात,’ अशी टीका…