scorecardresearch

Heavy rains cause major damage to crops across Maharashtra wet drought crisis for farmers
Maharashtra Heavy Rainfall: शेतकऱ्यांवर ओले संकट!; नावावर शेती, बिनमातीची!

Maharashtra Weather Today सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

Land eroded due to heavy rain, farmers in distress
नावावर शेती; बिनमातीची! अतिवृष्टीमुळे जमीन खरवडून गेली, शेतकरी हवालदिल

बिलोली तालुक्यातील हे क्षेत्र आहे ६००० हेक्टर. शेतीतील माती वाहून गेल्याने पुढे जगावे कसे, असा प्रश्न या शेतकऱ्यांसमोर पडला आहे.

Vikhe Patil: Tender for diverting 80 TMC water completed by January 2026
पश्चिम नदी वळविण्याच्या पाणी आणण्यासाठी मिश्र वित्तीय तरतुदीची चाचपणी

केवळ गोदावरीच नाही तर विदर्भात वैनगंगा-नळगंगा प्रकल्पासाठी ८० हजार कोटींचा निधीही याच पद्धतीने उभा करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती जलसंपदा…

Sharad Pawar group targets manik Kokate over farmers crisis as Ajit Pawar rally nears in Jalgaon
रमी खेळण्याइतके शेतकऱ्यांचे जीवन… माणिकराव कोकाटे जळगावात येण्यापूर्वीच लक्ष्य

जळगाव दौऱ्यावर येण्यापूर्वीही त्यांच्यावर शरद पवार गटाकडून शेती प्रश्नावरून जोरदार टीका करण्यात आली आहे.

sina river water level rises flood alert issued in solapur
नदीजोड प्रकल्पातील पाणी वाटपावर न्यायालयाबाहेर तोडगा शक्य; नाशिक-अहिल्यानगर-मराठवाडा संघर्ष

प्रस्तावित नदी जोड प्रकल्पातून भविष्यात उपलब्ध होणाऱ्या पाण्यातून कोणाच्या वाट्याला किती पाणी येणार, याविषयी संदिग्धता आहे.

sina river water level rises flood alert issued in solapur
प्रस्तावित नदीजोड प्रकल्पांतील पाण्याची आतापासून पळवापळवी ? नाशिक, अहिल्यानगर, मराठवाडा यांच्यात स्पर्धा

राज्य सरकारने नदीजोड प्रकल्पांना गती देण्यासाठी पाऊल टाकले असताना भविष्यात उपलब्ध होणारे पाणी आपापल्या भागात वळविण्यासाठी आतापासूनच रस्सीखेच सुरू झाली…

scientific drought mitigation Five districts selected for drought relief mumbai
दुष्काळ निवारणासाठी पाच जिल्ह्यांची निवड, जाणून घ्या राज्यातील कोणत्या जिल्ह्यांचा समावेश

प्रत्येक जिल्ह्यातील दोन तालुके असे एकूण दहा तालुक्यातील ९० गावांचा या प्रकल्पात समावेश करण्यात आला आहे.

Vijay Wadettivar on Eknath Shinde drought
“मुख्यमंत्र्यांच्या गुरांना हिरवा चारा आणि शेतकऱ्यांच्या गुरांना…”, एकनाथ शिंदेंचा व्हिडीओ शेअर करत वडेट्टीवारांची टीका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काही दिवसांसाठी सातारा जिल्ह्यातील दरे या गावी गेले आहेत. त्यांच्या गावातील व्हिडीओवरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार…

Sharad pawar drougth situation
‘दुष्काळ आढावा बैठकीला मराठवाड्याचेच मंत्री गैरहजर’; शरद पवार म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी याची..”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी मराठवाड्यातील टंचाईचा आढावा घेणारी बैठक आयोजित केली होती. मात्र मराठवाड्यातील पालकमंत्री, कृषि मंत्रीच या बैठकीला…

Maharashtra Lok Sabha Election 2024
Maharashtra News : सुनील तटकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल, महायुतीचे अलिबागमध्ये शक्तीप्रदर्शन

Lok Sabha Election 2024 18 April 2024 : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एकाच क्लिकवर

Sharad Pawar statement on government neglect of drought in Maharashtra state
‘राज्यातील दुष्काळाकडे सरकारचे दुर्लक्ष’

राज्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती असताना चारा उपलब्धता, माणसाच्या हाताला काम आणि पाण्याची उपलब्धता या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

संबंधित बातम्या