scorecardresearch

Mumbaicha Raja Ganpati Help Donate Marathwada Flood CM Relief Maharashtra Mumbai
Mumbaicha Raja : ‘मुंबईच्या राजा’चा पूरग्रस्तांना मदतीचा हात

मराठवाड्यातील पूरग्रस्त नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी ‘मुंबईच्या राजा’ अर्थात गणेशगल्लीतील लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ५ लाख रुपयांची आर्थिक…

Jalgaon farmers crop loss
जळगावात शेतकऱ्यांविषयी आस्था दाखविण्यासाठी महायुतीत चढाओढ…!

जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात २३ तारीख अखेर ३४ महसूल मंडळात ६५ मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद घेण्यात आली आहे.

Political leaders' making reel during wet drought
ओल्या दुष्काळात राजकीय नेत्यांचे ‘रील-कारण’!

कुठेही फक्त समाजमाध्यमांवरून प्रचाराची संधी साधणाऱ्या गावोगावच्या नेत्यांनी भर पुरातही सुरू ठेवलेले ‘रील-कारण’ महाराष्ट्राला कुठे नेणार?

MLA Vitthalrao Langhes demand to Eknath Shinde in Mumbai
सरसकट पंचनामे, ओला दुष्काळ जाहीर करा – विठ्ठलराव लंघे

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद देत राज्य सरकार आवश्यक ती मदत देईल, असे आश्वासन दिल्याचे आमदार लंघे यांनी सांगितले.

Wet Drought Maharashtra government should not advertise farmers sorrow raj thackeray
शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याची जाहिरातबाजी… ही महाराष्ट्राची संस्कृती नाही; राज ठाकरेंचा शिंदे यांना टोला!

शेतकऱ्यांचे अश्रू पुसणे सरकारचे कर्तव्य असले तरी त्याची जाहिरातबाजी महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारी असल्याचा टोला राज ठाकरे यांनी लगावला.

maharashtra floods government announces massive support cm fadnavis dcm shinde
पूरग्रस्तांसाठी २,२१५ कोटींची मदत जाहीर; मदतीचे निकष शिथिल… शनिवार-रविवारी अतिवृष्टीचा इशारा! मंत्र्यांचे पूरग्रस्त भागात दौरे, ओल्या दुष्काळाची शक्यता फेटाळली…

राज्य सरकार पूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, केंद्राकडेही मदतीचा प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे.

Opposition slams Maharashtra government over meager aid flood hit farmers demand loan waiver wet drought declaration
ओला दुष्काळ जाहीर करा! विरोध पक्षांची एकमुखी मागणी; जाणून घ्या, कोणत्या राजकीय पक्षाची काय भूमिका?

कर्जबाजारी आणि नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी सरसकट कर्जमाफीची घोषणा करावी, अशी आग्रही आणि एकमुखी मागणी विरोधी पक्षांकडून करण्यात आली…

Heavy rains cause major damage to crops across Maharashtra wet drought crisis for farmers
Maharashtra Heavy Rainfall: शेतकऱ्यांवर ओले संकट!; नावावर शेती, बिनमातीची!

Maharashtra Weather Today सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

Land eroded due to heavy rain, farmers in distress
नावावर शेती; बिनमातीची! अतिवृष्टीमुळे जमीन खरवडून गेली, शेतकरी हवालदिल

बिलोली तालुक्यातील हे क्षेत्र आहे ६००० हेक्टर. शेतीतील माती वाहून गेल्याने पुढे जगावे कसे, असा प्रश्न या शेतकऱ्यांसमोर पडला आहे.

Vikhe Patil: Tender for diverting 80 TMC water completed by January 2026
पश्चिम नदी वळविण्याच्या पाणी आणण्यासाठी मिश्र वित्तीय तरतुदीची चाचपणी

केवळ गोदावरीच नाही तर विदर्भात वैनगंगा-नळगंगा प्रकल्पासाठी ८० हजार कोटींचा निधीही याच पद्धतीने उभा करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती जलसंपदा…

Sharad Pawar group targets manik Kokate over farmers crisis as Ajit Pawar rally nears in Jalgaon
रमी खेळण्याइतके शेतकऱ्यांचे जीवन… माणिकराव कोकाटे जळगावात येण्यापूर्वीच लक्ष्य

जळगाव दौऱ्यावर येण्यापूर्वीही त्यांच्यावर शरद पवार गटाकडून शेती प्रश्नावरून जोरदार टीका करण्यात आली आहे.

sina river water level rises flood alert issued in solapur
नदीजोड प्रकल्पातील पाणी वाटपावर न्यायालयाबाहेर तोडगा शक्य; नाशिक-अहिल्यानगर-मराठवाडा संघर्ष

प्रस्तावित नदी जोड प्रकल्पातून भविष्यात उपलब्ध होणाऱ्या पाण्यातून कोणाच्या वाट्याला किती पाणी येणार, याविषयी संदिग्धता आहे.

संबंधित बातम्या