Page 31 of महाराष्ट्रातील शेतकरी News

अखेरच्या दोन दिवसांत विमाधारक शेतकऱ्यांच्या संख्येत आणखी भर पडून एकूण आकडा ८४ लाखांवर जाण्याची शक्यता आहे.

काही भागात दुबार पेरणीही शक्य नाही, अशा स्थितीतून शेतकरी सावरणार कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

२०२१ मध्ये राज्यातील ८४ लाख ८४ लाख ७,३२८ शेतकऱ्यांनी विमा घेतला होता. यंदा ही संख्या ५४ लाख ८१ हजार ६७४ …

या कर्जफेडीच्या प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सहकार आयुक्त व निबंधक आणि सहाय्यक निबंधक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रीमंडळ बैठकीत शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अतिवृष्टी सुरू झाल्यापासून राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत ही या सरकारच्या दृष्टीने शरमेची बाब आहे

एकाच मोबाइलचा वापर करून घरातील किंवा परिसरातील शेतकऱ्यांना लाभार्थी ठरविण्यात आले.

प्रयोगशाळांची संख्या, तपासणीही अपुरी राज्यात बियाण्यांच्या तपासणीची प्रयोगशाळा केवळ सात ठिकाणी आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरनंतर आता अमरावतीतही कृषी विद्यापीठांच्या कामकाजावर ताशेरे ओढले आहेत.

राज्यात सध्या पश्चिम महाराष्ट्रपासून ते विदर्भापर्यंत अतिवृष्टी झाली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आ

याबाबत आघाडीकडून वारंवार घोषणा झाल्या, मात्र त्याची पूर्तता न झाल्याने विरोधी पक्ष असलेल्या भाजपने त्यांना लक्ष्य केले होते.

सरकारे बदलली तरीही शेतकऱ्यांची स्थिती बदलेल असे वाटत नाही. नफा मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना उसावरच अवलंबून राहावे लागत आहे.