scorecardresearch

Page 31 of महाराष्ट्रातील शेतकरी News

farmer
सत्तर लाख शेतकऱ्यांकडून पीकविमा ; चोवीस तासांत साडेपाच लाख अर्ज; शेवटचे दोन दिवस शिल्लक

अखेरच्या दोन दिवसांत विमाधारक शेतकऱ्यांच्या संख्येत आणखी भर पडून एकूण आकडा ८४ लाखांवर जाण्याची शक्यता आहे.

farmer
गतवर्षीच्या तुलनेत यंदा पीकविम्याला कमी प्रतिसाद ; राज्यात आतापर्यंत ६५ टक्केच शेतकऱ्यांचे अर्ज

२०२१ मध्ये  राज्यातील ८४ लाख ८४ लाख ७,३२८ शेतकऱ्यांनी विमा घेतला होता. यंदा ही संख्या ५४ लाख ८१ हजार ६७४ …

drought hit farmer
सावकारी कर्जही माफ ; विदर्भ, मराठवाडय़ातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा

या कर्जफेडीच्या प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सहकार आयुक्त व निबंधक आणि सहाय्यक निबंधक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Eknath Shinde on Farmer Scheme
कोणते शेतकरी ५० हजार रुपयांच्या अनुदानाला पात्र? निकष आणि अटी काय? वाचा एका क्लिकवर…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रीमंडळ बैठकीत शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ajit pawar
शेतकऱ्यांना भरीव मदत द्या! ; अजित पवार यांची मागणी; मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून मुख्यमंत्र्यांना सवाल

अतिवृष्टी सुरू झाल्यापासून राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत ही या सरकारच्या दृष्टीने शरमेची बाब आहे

maha farmer
प्रधानमंत्री सन्मान योजनेत बोगस शेतकऱ्यांचा सुळसुळाट : तीन वर्षांत २० हजार कोटींचा लाभ; शोध मोहिमेनंतर ४० टक्के लाभार्थी घटले

एकाच मोबाइलचा वापर करून घरातील किंवा परिसरातील शेतकऱ्यांना लाभार्थी ठरविण्यात आले.

farmers in maharashtra
कृषी खात्यातील अनागोंदी चव्हाट्यावर ; ‘आप’चे पुराव्यानिशी वर्मावर बोट; सुधारणांचे मोठे आव्हान

प्रयोगशाळांची संख्या, तपासणीही अपुरी राज्यात बियाण्यांच्या तपासणीची प्रयोगशाळा केवळ सात ठिकाणी आहे.

Nitin Gadkari Amravati 3
“बाप दाखवा नाही, तर श्राद्ध करा”; नितीन गडकरींचा अमरावतीत पुन्हा कृषी विद्यापीठांवर निशाणा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरनंतर आता अमरावतीतही कृषी विद्यापीठांच्या कामकाजावर ताशेरे ओढले आहेत.

devendra fadnavis
अतिवृष्टी, वीजबिल ते कृषीपंप पुरवठा, शेतकऱ्यांसाठी शिंदे सरकारचा प्लॅन काय? फडणवीसांनी सविस्तर सांगितलं; म्हणाले…

राज्यात सध्या पश्चिम महाराष्ट्रपासून ते विदर्भापर्यंत अतिवृष्टी झाली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आ

farmer
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय अधांतरी ; नियमित कर्जफेड करणाऱ्यांना दिलासा देण्याबाबत नव्या सरकारसमोर आव्हान

याबाबत आघाडीकडून वारंवार घोषणा झाल्या, मात्र त्याची पूर्तता न झाल्याने विरोधी पक्ष असलेल्या भाजपने त्यांना लक्ष्य केले होते.

Faremers in India
शेतकऱ्याचा भरवसा उसावरच, असे का?

सरकारे बदलली तरीही शेतकऱ्यांची स्थिती बदलेल असे वाटत नाही. नफा मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना उसावरच अवलंबून राहावे लागत आहे.