Page 35 of महाराष्ट्रातील शेतकरी News

प्रस्तावित कायदा बरेच प्रश्न अनुत्तरित ठेवणारा – विजय जावंधिया


गंभीर परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र सरकारने ३ हजार ५० कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.

उद्योगपतींनी कर्ज बुडविल्यास त्यांना कर्ज माफ होते. परंतु, शेतकऱ्यांचे कर्ज माफ का होत नाही


शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची विरोधकांची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावल्यानंतरही आता शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही कर्जमुक्तीची मागणी रेटत…
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या विकासासाठी नेदरलॅंडची मदत घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात १५ जूनपर्यंत निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली असली तरी,
विधिमंडळात विरोधक अवकाळी पाऊस, गारपीट या आगंतुक आलेल्या प्रश्नावर आक्रमक झाले. त्यासाठी काही फार मोठे डावपेच आखण्याची गरज नसते.. परंतु…

दुष्काळ आणि अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने अखेर दोन हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.
ठाणे जिल्ह्यातील शेकडो शेतकरी, विकासक सध्या जमिनीचे भोगवटा प्रमाणपत्र मिळविण्यासाठी महसूल विभागात चकरा मारत आहेत.

फेब्रुवारी सरता सरता महाराष्ट्रात घुसलेला आणि मार्च सुरू झाला तरी न हटलेला आत्ताचा पाऊस पाहून एकच साधा प्रश्न उभा राहतो:…