महाराष्ट्राचे पोलीस गेली काही वर्षे कोणत्याही मर्दुमकीसाठी ओळखले जात नाहीत. पुण्याजवळ महामार्गावर जमलेल्या शेतकऱ्यांवर गोळीबार करणे, आंदोलनकर्त्यां शेतकऱ्यांना बदडून काढणे…
मंत्रालयाला लागलेल्या आगीत मोठय़ा प्रमाणात फाइल्स जळून खाक झाल्यानंतर शासकीय कामकाजासाठी नॅशनल इन्फॉर्मेटिक सेंटरच्या(एनआयसी) ई-ऑफिस प्रणालीचा वापर करण्याचा राज्य सरकारचा…