scorecardresearch

महाराष्ट्रातील पावसाळा

महाराष्ट्र राज्यामध्ये उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा असे तीन प्रमुख ऋतु पाहायला मिळतात. र्नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या प्रभावामुळे या राज्यामध्ये जून महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये पाऊस पडायला सुरुवात होते. अरबी समुद्रावरुन हे वारे प्रामुख्याने वाहत असतात. तर काही वेळेस ते केरळ – कर्नाटक राज्यांमधून पुढे पुढे येऊ शकतात. महाराष्ट्राला ७२० किमीचा समुद्र किनारा लाभला आहे. याच्या किनारपट्टीलगतच गुजरातपासून सुरु झालेली सह्याद्री पर्वतरांग आढळते. सह्याद्री पर्वतांमुळे हे र्नैऋत्य मोसमी वारे अडवले जातात. परिणामी कोकण, पुणे आणि नाशिक या प्रशासकीय विभागांमधील जिल्ह्यांमध्ये मुबलक प्रमाणामध्ये पाणी उपलब्ध असते. या भागांमध्ये महाराष्ट्रातील अनेक प्रमुख नद्यांची उगमस्थाने देखील आहेत. परंतु या भौगोलिक रचनेमुळे अन्य जिल्ह्यांमध्ये उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाईची समस्या उद्भवते. महाराष्ट्रामध्ये दरवर्षी प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस पडूनही अनेक ठिकाणी दुष्काळजन्य परिस्थिती पाहायला मिळते. Read More
vasai virar flood damage survey crop loss compensation soon tehsil administration action
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्तांना लवकरच मदत, तहसील कार्यालयाकडून दहा हजार घरांचे पंचनामे पूर्ण 

वसई विरार शहरात ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरी तसेच ग्रामीण भागातील घरांचे तसेच शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.

nanded farmers suicides banks illegal recovery crop loss excessive rainfall
सक्तीच्या कर्ज कपातीमुळे शेतकरी हैराण; अतिवृष्टीनंतर नांदेडमध्ये आत्महत्या वाढल्या

खासदार प्रा.रवींद्र चव्हाण यांनी बँकांच्या सावकारशाहीबद्दल तक्रार केल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी त्यांच्या तक्रारीची गंभीर नोंद घेतली.

parbhani heavy rain cloudburst damage houses waterlogging crop loss weather updates
परभणीत पावसाचा हाहाकार; अनेक वस्त्या-घरांत पाणी शिरले !

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि वस्त्यांमध्ये शिरलेले पाणी बाहेर काढून देण्यासाठी महापालिकेची यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Excess rainfall damages Kharif crops across Maharashtra government announces relief
अतिवृष्टीमुळे शेतीचे अर्थकारण बिघडणार? प्रीमियम स्टोरी

अतिवृष्टीचा फटका बसून शेतातील पिके आडवी झाली आहेत. पुरामुळे आणि गाळ साचल्यामुळे शेकडो हेक्टर शेतजमीन नापेर झाली आहे. याचा परिणाम…

Maharashtra government cooperative banks contribute crores Chief Minister Relief Fund for flood affected farmers
Maharashtra Flood Relief : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक हात पुढे !

Chief Minister Relief Fund : आर्थिक संकटात सापडलेल्या बळीराजाच्या मदतीसाठी १० कोटी रुपये देण्याचा निर्णय राज्य सहकारी बँकेने घेतला आहे.

Heavy rain crop loss Ahilyanagar Over 4 lakh hectares damaged crop insurance Maharashtra
नगर जिल्ह्यातील १०३४ गावांतील ४.८७ लाख हेक्टरवरील शेतपिके बाधित

राज्य सरकारने एक रुपयातील पीकविमा योजना बंद केली, त्यानंतर यंदा शेतकऱ्यांनी पिकविम्याकडे पाठ फिरवल्याने आता सरकारी मदतीवरच शेतकऱ्यांची मदार राहणार…

satara heavy rainfall damages over thousand hectares compensation announced
सातारा: साताऱ्यात अतिवृष्टीमुळे एक हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्राचे नुकसान

जिह्यातील तेरा मंडलात सर्वाधिक नुकसान झाले आहे. ज्यांचे तीस टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे, अशांना मदत दिली जाणार असल्याची माहिती…

Traffic jam due to waterlogging
जिल्हाधिकारी जेंव्हा वाहतूक कोंडीत अडकतात…

गर्दीत रविवारी सायंकाळी गाडगे महाराज पुलावरून गोदेला आलेल्या पुराची पाहणी करण्यासाठी आलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागले.

nashik district central bank passes resolution for complete farm loan waiver
नाशिक जिल्हा बँकेच्या सभेत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा ठराव… भाजप आमदाराशी काय संबंध ?

प्रशासक संतोष बिडवई यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी जिल्हा बँकेची सर्वसाधारण सभा महाकवी कालिदास कला मंदिरात गोंधळात पार पडली.

pune market leafy vegetables prices soar due to heavy rainfall supply drops
संततधारेमुळे पालेभाज्या कडाडल्या; दर महिनाभर तेजीत राहण्याचा अंदाज

‘राज्यातील सर्व भागात गेल्या पंधरा दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. संततधार पावसामुळे पालेभाज्यांसह फळभाज्यांच्या लागवडीवर परिणाम झाला आहे.

maharashtra heavy rains floods Vidarbha kokan Marathwada imd alert red warning rain news updates
राज्यभर पावसाचा मुक्काम ! मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात जोर; विविध घटनांत सहा जणांचा मृत्यू

अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यात व जायकवाडी धरण क्षेत्रात शनिवारी रात्रभर पाऊस झाल्याने मराठवाड्यातील अनेक गावांना पुराचा धोका वाढला आहे.

mumbai heavy rainfall thane palghar flood alert Maharashtra rainfall alert IMD weather forecast
महामुंबईत पावसाचा अतिरेक! आजही अतिमुसळधारांचा अंदाज; आपत्कालीन यंत्रणा सज्ज

महामुंबईतील मुख्य नद्या दुथडी भरून वाहू लागल्याने अनेक वस्त्या पाण्याखाली गेल्या होत्या. परिणामी जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले.

संबंधित बातम्या