बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राबाहेर एक गूढ व्यक्तिमत्त्व असून, महाराष्ट्रातल्या जनतेला आजही बाळासाहेब ठाकरे १०० टक्के कळालेले नाही, असे मत ‘लोकसत्ता’चे…
निर्मिती-उद्योग क्षेत्रातील पेटंट आणि कॉपीराईटच्या अनियमनाचा फटका लघू व मध्यम उद्योगांना मोठय़ा प्रमाणात बसतो. प्रसंगी आर्थिक नुकसान सोसूनही किचकट कायदेशीर…
जळगाव येथे आयोजित ५८ व्या राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेत महाराष्ट्राने १४ वर्षांआतील गटात दुहेरी मुकूट मिळविला. महाराष्ट्राच्या सॉफ्टबॉलच्या इतिहासात असा…
रोजगार हमी योजनेची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या महाराष्ट्रात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेला (मनरेगा) प्रशासकीय दिरंगाईचा फटका बसला आहे. २०१२-१३ या…
खून, लूटमार, अपहरण आणि बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्य़ांमध्ये महाराष्ट्रात २०११ साली गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत वाढ झाली आहे. गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे…
नक्षलवादी चळवळीवर नियंत्रण ठेवून असणाऱ्या माओवाद्यांच्या केंद्रीय समितीतील तब्बल सोळा जागा गेल्या दोन वर्षांपासून रिक्त आहेत. चळवळीप्रति निष्ठा, अनुभव, माओचा…
राष्ट्रीय महिला खो-खो स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवण्यात महाराष्ट्राच्या संघातील नगरच्या दोन खेळाडूंनी मोठा सहभाग दिला. अष्टपैलू खेळ करत संघाला विजयपथावर…
मुंबई व पुण्याच्या आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडूंच्या दिमाखदार कामगिरीमुळेच यजमान महाराष्ट्राने ५८ व्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपदासह वर्चस्व राखले.…
महाराष्ट्राला आधुनिक महाराष्ट्र करण्यात यशवंतराव चव्हाण यांचा फार मोठा वाटा आहे. त्यांनी त्यावेळी दुरदृष्टी ठेवून राबवलेल्या अनेक योजनांमुळेच महाराष्ट्र आजही…