scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

राज्यात पर्यावरणस्नेही वस्त्रनिर्मितीची ‘विशेष वस्त्रोद्योग उद्याने’ उभारणार!

रसायनांचा वापर न करता नैसर्गिक खते वापरून कापसाची निर्मिती आणि त्यावर बेतलेली पर्यावरणस्नेही पद्धतीने कपडय़ांची संकल्पना, रचना तसेच निर्मिती ही…

काश्मिरी युवकांची नाशिककरांना साद

कुसुमाग्रजांच्या ‘कणा’ कवितेतील दुर्दम्य आशावाद बाळगत स्वत:चे वेगळे स्थान निर्माण करण्यासाठी सुरू असलेली धडपड.. डोळ्यांत असंख्य स्वप्नांची गर्दी.. कुणाविषयी तक्रार…

सचिनचा गोंदियाकरांना ‘हेल्थ इज वेल्थ’चा मंत्र

स्वच्छ भारत मिशन एक उत्कृष्ट कार्यक्रम आहे. आम्हा सर्व देशवासीयांनी वर्षांतील १ तास आपल्या धरतीमातेच्या स्वच्छतेकरिता द्यावा, देशाच्या प्रगतीकरिता आरोग्याकडेही…

उन्हाळ्याच्या तोंडावर चंद्रपूर जिल्ह्यतील ३ प्रमुख प्रकल्प कोरडे

उन्हाळा सुरू होण्यास दोन महिन्याचा अवधी शिल्लक असतांना जिल्ह्यातील ११ पैकी चंदई, लभानसराड व दिना हे तीन प्रमुख प्रकल्प कोरडे…

कागलनजीक ट्रकची क्वालिसला जोरदार धडक; ठाण्यातील चौघांचा जागीच मृत्यू

महाराष्ट्राच्या सीमाभागातील कागल येथे शुक्रवारी ट्रक आणि क्वालिस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू झाला.

एका हाती राष्ट्रीय पुरस्कार, तर दुसऱ्या हाती चौकशीची नोटीस

एका बाजूला ‘मनरेगा’ योजनेच्या अंमलबजावणीत राज्यात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित होण्याचे भाग्य,

चिमूर घोडायात्रा सुरू

सुमारे ३८८ वर्षांपासून सुरू असलेल्या चिमूर घोडायात्रा सुरू झाली असून रात्री रथयात्रा काढण्यात आली. यावेळी श्रीहरी बालाजी महाराजांच्या जयघोषाने चिमूरनगरी…

चित्ररथातील उरणमधील कलाकारांचे उत्साहात स्वागत

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राजपथावर झालेल्या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथात सहभागी झालेल्या उरणमधील कलाकारांचे मिरवणूक काढून जंगी स्वागत करण्यात आले.

कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र..?

साडेअकरा कोटी लोकसंख्येचा महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेले राज्य आहे आणि लघुउद्योगातही हे आघाडीवर आहे,

कोल्हापूरच्या लाचखोर महापौर तृप्ती माळवी यांचा पक्षश्रेष्ठींकडे राजीनामा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडे त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला असून त्या उद्या महापालिका आय़ुक्तांकडे महापौरपदाचा राजीनामा देणार आहेत.

शिल्पसौंदर्याचं कोरीव लेणं!

‘रा कट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा..’ कवी गोविंदाग्रज यांनी केलेलं महाराष्ट्राचं वर्णन. महाराष्ट्रातील कोरीव लेणी पाहताना हा खरंच ‘दगडांचा…

संबंधित बातम्या