scorecardresearch

सिद्धिविनायक नागरी सहकारी बँक घोटाळ्याचा तपास महत्त्वाच्या टप्प्यावर

सिद्धिविनायक नागरी सहकारी बँकेच्या ठेवीदारांना थोडासा दिलासा मिळणार आहे. बँक घोटाळ्यातील जवळपास १ कोटी ३५ लाख रुपयांची रोख रक्कम जमा…

तलाठय़ाला १ लाखाचा जामीन मंजूर

दगडखाणीतील बेकायदा उत्खननप्रकरणी कारवाई टाळण्यासाठी पाच लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडला गेलेला कर्जतचा तलाठी युवराज बांगर याला आज न्यायालयाने एक…

लोकनेते अॅड. दत्ता पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण

सार्वजनिक वाचनालय व जिल्हा ग्रंथालय अलिबाग येथे उभारण्यात आलेल्या लोकनेते स्व. अॅड. दत्ता पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण आमदार मीनाक्षी पाटील…

कापूस पणन महासंघाला चुकाऱ्यासाठी कर्ज

यंदा नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवडय़ात महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघामार्फत कापूस खरेदी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असतानाच पणन

पराजयदशमी

हल्ली महाराष्ट्रात वैचारिक डांबिसपणा फार सोकावला आहे. माणसं कंपू करून राहू लागली आहेत.

राज्याला नव्या दीड हजार रुग्णालयांची प्रतीक्षा

ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी या उद्देशाने संपूर्ण राज्यात पुढील वर्षांत १५०० रुग्णालये बांधली जाणार आहेत.

देशात येणाऱ्या परदेशी पर्यटकांपैकी २५ टक्क्य़ांची महाराष्ट्राला पसंती

देशात येणाऱ्या एकूण परदेशी पर्यटकांपैकी पंचवीस टक्के पर्यटक हे महाराष्ट्रात येतात. मात्र, महाराष्ट्रात भेट देणाऱ्या स्थनिक पर्यटकांचे प्रमाण फक्त ६.७…

महाराष्ट्राच्या कर्णधारपदी सूरज काळे

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) येथे दि. १ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या १४ वर्षांखालील मुलांच्या शालेय क्रिकेट स्पर्धेसाठी राज्याचा संघ जाहीर झाला असून, येथील…

महाराष्ट्रातील संतांना केंद्रीय अभ्यासक्रमामध्ये पुरेसे स्थान नाही

देशाच्या सामाजिक जडणघडणीमध्ये महाराष्ट्रातील संतांचे योगदान मोठे आहे. मात्र, त्या प्रमाणात केंद्रीय स्तरावरील इतिहासाच्या अभ्यासक्रमामध्ये या संतांना स्थान देण्यात आलेले…

‘सीबीएसई’च्या अभ्यासक्रमात महाराष्ट्राच्या इतिहासावरील अन्याय त्वरित दूर करावा

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने निर्मिती केलेल्या ‘सीबीएसई’ अभ्यासक्रमामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासावर झालेला अन्याय त्वरित दूर करावा, अशी मागणी शिवसेना…

अण्णा भाऊंच्या योगदानामुळे आपण संयुक्त महाराष्ट्रात – गोपीनाथ मुंडे

‘अण्णा भाऊ साठे यांच्या योगदानामुळे आज ‘महाराष्ट्रा’मध्ये आपण आहोत. साहित्य क्षेत्रातील त्यांचे योगदानही मोठे आहे. त्यांची जयंती ही महाराष्ट्रातील सर्व…

संबंधित बातम्या