scorecardresearch

राज्य कर्मचारी संघटनेचा ५० वा वर्धापनदिन

राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने ५० वर्षांच्या संघर्षमय इतिहासात अनेक कर्मचाऱ्यांचे भविष्य घडवले. कर्मचाऱ्यांच्या त्यागातून संघटना पुढे आली.

मुख्यमंत्र्यांच्या विचारपूर्वक निर्णयामुळेच विलंब

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे लवकर निर्णय घेत नाहीत म्हणून राष्ट्रवादीने टीका सुरू केली असतानाच, विचारपूर्वक निर्णय घेत असल्यानेच विलंब लागतो,…

भंडारदरा

अगस्ती ऋषींची ही तपोभूमी! असे म्हणतात, की या भागातील पाण्याचे दुर्भिक्ष्य घालवण्यासाठी अगस्ती ऋषिमुनींच्या तपश्चर्येतून ही गंगारूपी प्रवरा इथे अवतरली…

गणेशोत्सवकाळात मेकॅनिक, क्रेन रुग्णवाहिका राहणार ‘तय्यार’!

गणेशोत्सव काळात कोकणमार्गे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील अवजड वाहतुकीसाठी निर्बंध घालण्यात आले असून वाळूची वाहतूक पुर्णपणे बंद करण्यात येणार आहे. वाहतुकीचा…

शिवसेनेच्या ‘महाराष्ट्र धर्मा’त आता पंजाबी, बंगाली आणि गुजराती!

इस्लामशी टक्कर देण्यासाठी केवळ मराठीचा गजर न करता बंगाली, गुजराती, पंजाबी यांची एकजूट करण्याची हाक शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिली…

कोळसा घोटाळ्याने हात पोळले; बडय़ा ठेकेदारांच्या मनमानीला लगाम

राज्यातील २७ कोळसा खाणींचे खासगी कंपन्यांना करण्यात आलेले वाटप वादग्रस्त ठरले असतानाच आणखी १० नव्या कोळसा खाणींचा शोध लागला आहे.…

‘मविप्र’ वार्षिक सभाही गर्दीने तुडुंब

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया एकीकडे सुरू असताना येथील केटीएचएम महाविद्यालयाच्या परिसरात तुडुंब गर्दी दिसून येत…

दर्डाच्या ‘कोल-गेट’ प्रकरणावर विदर्भातील भाजप नेत्यांचे मौनव्रत

कोळसा खाण घोटाळ्यात अडकलेले राज्याचे शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या विरोधात भाजपच्या राज्यातील नेत्यांनी एल्गार पुकारलेला असताना विदर्भातील भाजप नेते मात्र…

मुख्यमंत्री दारी येऊनही पश्चिम विदर्भाची झोळी रिकामीच!

अमरावतीत दुष्काळी परिस्थितीच्या आढावा बैठकीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांचा दौरा की इतर कार्यक्रमांसाठी बैठकीचे निमित्त, अशा प्रश्नांचा विचार करणेही शेतकऱ्यांनी सोडून दिले…

केंद्रीय गृह विभागाच्या ‘त्या’ पत्राची शहानिशा करणार – आर. आर. पाटील

मुंबईत मोर्चे वा तत्सम आंदोलनाच्या माध्यमातून गोंधळ घालण्याचा प्रयत्न होऊ शकतो, अशी पूर्वसूचना राज्याच्या गृह विभागाला देण्यात आल्याचा दावा केंद्रीय…

नारकोंडम हॉर्नबिल’ घेणार सुखाचा श्वास

अंदमान-निकोबार बेटांवर रडार बसविण्याच्या भारतीय तटरक्षक दलाच्या आग्रहाला बळी न पडता केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने परवानगी नाकारल्याने या बेटांवरील दुर्मीळ ‘नारकोंडम…

सिंचन क्षेत्रातील अनागोंदीची चौकशी सुरू

राज्यातील सिंचन प्रकल्पांवर दशकभरात झालेल्या खर्चापैकी जवळपास ३५ हजार कोटीचा निधी अक्षरश: पाण्यात गेल्याच्या मुद्याकडे लक्ष वेधणाऱ्या महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन…

संबंधित बातम्या