अमरावतीत दुष्काळी परिस्थितीच्या आढावा बैठकीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांचा दौरा की इतर कार्यक्रमांसाठी बैठकीचे निमित्त, अशा प्रश्नांचा विचार करणेही शेतकऱ्यांनी सोडून दिले…
अंदमान-निकोबार बेटांवर रडार बसविण्याच्या भारतीय तटरक्षक दलाच्या आग्रहाला बळी न पडता केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने परवानगी नाकारल्याने या बेटांवरील दुर्मीळ ‘नारकोंडम…
राज्यातील सिंचन प्रकल्पांवर दशकभरात झालेल्या खर्चापैकी जवळपास ३५ हजार कोटीचा निधी अक्षरश: पाण्यात गेल्याच्या मुद्याकडे लक्ष वेधणाऱ्या महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन…