Page 14 of महात्मा गांधी News

पठाणांना अहिंसा शिकवणाऱ्या खान अब्दुल गफार खान यांचे दर फेब्रुवारी महिन्यात स्मरण होणे ही अपरिहार्य गोष्ट आहे…

“राहुल गांधींनी देशात राबवलेला ‘भारत जोडो’ यात्रा…”

“आधी मराठी साहित्यिकांनी याची उपेक्षा केली, मग उपहास केला, मग उग्र विरोध केला आणि त्यानेही साध्य झालं नाही म्हणून गांधीजींचा…

भारतातील बहुसंख्य जनता खेडय़ांमध्ये राहात असल्यामुळे भारताच्या विकासाच्या संदर्भात गांधीजींच्या चिंतनाचा विषय मुख्यत: ग्रामीण जनताच होती.

सेवाग्राम आश्रम परिसरात ३० जानेवारी ते १ फेब्रुवारीदरम्यान ‘गांधी व त्यापुढे’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला.

महात्मा गांधीजींच्या ७५ व्या स्मृतिदिनी गांधी स्मारक निधी, नागपूर तर्फे जे.आर. कोकंडाकर यांचे ‘गांधीजींना समजून घेताना’ हे पुस्तक प्रकाशित होत…

महाराजांनी गांधींची अनेक कार्ये पुढे नेली. महाराज म्हणतात, गांधीजींना सत्कर्म, सद्धर्म, सत्यानुभवाच्या समोर राजकीय स्वराज्याची फार किंमत नव्हती.

चित्रपट हे माझ्यासाठी साहित्यापेक्षाही आवडीचे माध्यम आहे. महात्मा गांधी यांनी आयुष्यभर अहिंसेचे मूल्य जोपासले. मात्र, ब्रिटिश साम्राज्याची मोडतोड केली.

३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधी हा माणूस रूढ अर्थाने या जगातून गेला, पण तो अजूनही भारतीय जनमानस व्यापून आहे.

दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी मुंबईचे विशेष सीपी देवेन भारती यांना पत्र लिहिलं आहे.

लोकांनी चित्रपटाच्या प्रमोशन कार्यक्रमात निर्मात्यांना काळे झेंडे दाखवले आणि जोरदार घोषणाबाजी केली.

चित्रपटात नथुरामला खलनायक ठरवण्याचा प्रयत्न झाल्यास चित्रपटगृहांसमोर निदर्शने करून चित्रपट बंद पाडण्यात येईल, असा इशारा अमर हुतात्मा हिंदू महासभेचे राष्ट्रीय…