
अरुण गांधी हे नात्याने जरी महात्मा गांधी यांचे नातू असले तरी त्यांनी त्यांच्या कार्यातून ते वैचारिक वारसदारही असल्याचे सिद्ध केले.
महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचं कोल्हापुरात प्रदीर्घ आजाराने निधन.
भाजपाचे खासदार आणि प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांचं योगदान अधिक की महात्मा गांधींचं असा प्रश्न विचारल्याची आठवण…
सातत्याने वादग्रस्त विधान करणारे कालीचरण महाराज पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी महात्मा गांधींबाबत एक वादग्रस्त विधान केलं आहे.
पठाणांना अहिंसा शिकवणाऱ्या खान अब्दुल गफार खान यांचे दर फेब्रुवारी महिन्यात स्मरण होणे ही अपरिहार्य गोष्ट आहे…
“राहुल गांधींनी देशात राबवलेला ‘भारत जोडो’ यात्रा…”
“आधी मराठी साहित्यिकांनी याची उपेक्षा केली, मग उपहास केला, मग उग्र विरोध केला आणि त्यानेही साध्य झालं नाही म्हणून गांधीजींचा…
भारतातील बहुसंख्य जनता खेडय़ांमध्ये राहात असल्यामुळे भारताच्या विकासाच्या संदर्भात गांधीजींच्या चिंतनाचा विषय मुख्यत: ग्रामीण जनताच होती.
सेवाग्राम आश्रम परिसरात ३० जानेवारी ते १ फेब्रुवारीदरम्यान ‘गांधी व त्यापुढे’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला.
महात्मा गांधीजींच्या ७५ व्या स्मृतिदिनी गांधी स्मारक निधी, नागपूर तर्फे जे.आर. कोकंडाकर यांचे ‘गांधीजींना समजून घेताना’ हे पुस्तक प्रकाशित होत…
महाराजांनी गांधींची अनेक कार्ये पुढे नेली. महाराज म्हणतात, गांधीजींना सत्कर्म, सद्धर्म, सत्यानुभवाच्या समोर राजकीय स्वराज्याची फार किंमत नव्हती.
चित्रपट हे माझ्यासाठी साहित्यापेक्षाही आवडीचे माध्यम आहे. महात्मा गांधी यांनी आयुष्यभर अहिंसेचे मूल्य जोपासले. मात्र, ब्रिटिश साम्राज्याची मोडतोड केली.
३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधी हा माणूस रूढ अर्थाने या जगातून गेला, पण तो अजूनही भारतीय जनमानस व्यापून आहे.
दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी मुंबईचे विशेष सीपी देवेन भारती यांना पत्र लिहिलं आहे.
लोकांनी चित्रपटाच्या प्रमोशन कार्यक्रमात निर्मात्यांना काळे झेंडे दाखवले आणि जोरदार घोषणाबाजी केली.
चित्रपटात नथुरामला खलनायक ठरवण्याचा प्रयत्न झाल्यास चित्रपटगृहांसमोर निदर्शने करून चित्रपट बंद पाडण्यात येईल, असा इशारा अमर हुतात्मा हिंदू महासभेचे राष्ट्रीय…
महात्मा गांधी स्मारक भवन सध्या चर्चेत आलं आहे, याचं कारण आहे देवराज त्यागी. वाचा नेमकं काय घडलं?
पहिला अर्थसंकल्प हा अंतरिम होता. कारण तो नोव्हेंबर १९४७ मध्ये सादर केला होता आणि तो ३१ मार्च १९४८ पर्यंतच्या अंदाजाचा…
गांधीजींचे आयुष्य म्हणजे सामान्य माणसाने स्वत:ला जाणीवपूर्वक घडवत राहून असामान्यत्वाकडे केलेला प्रवास आहे.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.