scorecardresearch

ट्रान्सफॉर्मर नव्हे ‘छुपे बॉम्ब’

आपल्या इमारतीलगत विजेचा ऑईल फिल्ड ट्रान्सफॉर्मर असेल, तर जरा सावधान..! कारण वेळोवेळी त्याची देखभाल होत नसल्यास विजेची गरज भागविणारा हा…

महावितरणाच्या हेल्पलाइन्स ; वीज ग्राहकांसाठी डोकेदुखी

शहरात काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असल्याने महावितरणविषयी वीज ग्राहकांमध्ये असंतोष पसरला आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यास किंवा काही तांत्रिक अडचणीच्या…

महावितरणच्या मनमानी कारभाराच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्त्यांचा अधिकाऱ्यांना घेराव

विजेचा खेळखंडोबा, नियोजनाचा अभाव, मनमानी व गलथान कारभार, नागरिकांना उद्धट उत्तरे अशा तक्रारी वाढल्यानंतर शहर भाजप कार्यकर्त्यांनी निगडीतील महावितरण अधिकाऱ्यांना…

शहरात आणखी दोन दिवस वीजकपात होणार

विजेचे टॉवर पुन्हा उभारल्यानंतरच वीजकपातीची ही टांगती तलवार दूर होऊ शकणार आहे. त्यामुळे आणखी दोन दिवस काही प्रमाणात वीजकपात करावी…

महावितरणचा शॉक..

‘महावितरण’ या राज्य विद्युत वितरण कंपनीच्या ‘उपकेंद्र साहाय्यक’ या नव्याने निर्माण केलेल्या पदाच्या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली असून संपूर्ण महाराष्ट्रातून…

वादळी पावसाने टॉवर कोसळले; पुन्हा विजेचे संकट

बुधवारी रात्री झालेल्या वादळी पावसामुळे परळी-लोणीकंद व इतर वाहिन्यांचे सुमारे ११ टॉवर कोसळल्याने पुन्हा विजेचे संकट निर्माण होऊन पुणेकरांना वीजकपातीचा…

वादळी पावसाने महावितरणचे कोटय़वधींचे नुकसान

मंगळवारी झालेल्या वादळी पावसात जिल्ह्यात झाडे कोसळून शेकडो वीज खांब जमीनदोस्त झाले तर गिरणारे येथे वीज उपकेंद्राचेही नुकसान झाले.

वीजप्रश्नी पालिका-महावितरण यांची समन्वय समिती स्थापणार

वादळी पावसामुळे विस्कळीत झालेला शहरातील वीज पुरवठा त्वरीत सुरळीत करण्याची मागणी मनसेने महावितरणकडे केली आहे. या विषयावर महापौर व वीज…

मान्सूनपूर्वी रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी महावितरणाला आमदारांचा आंदोलनाचा इशारा

महावितरणने नवी मुंबईत रखडलेली कामे तातडीने मार्गी लावावीत, अन्यथा आंदोलनाचा करण्याचा इशारा आमदार संदीप नाईक यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.

महावितरणचे लाखोंचे नुकसान

शहर व परिसरात मंगळवारी दुपारी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने महावितरण कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. शहरात उच्चदाब वाहिन्यांचे ६३, तर…

वीजग्राहकांसाठी सुरक्षा ठेव ऑनलाइन भरण्याची सुविधा

ग्राहकांनी यापूर्वी सुरक्षा ठेव जमा केली असली, तरी वीजदरातील वाढ व विजेचा वापर वाढल्यास वीजबिलाची रक्कम वाढते. त्यामुळे एक महिन्याचे…

माधव भंडारी यांचे आरोप बिनबुडाचे

काही राजकीय कारणांमुळे राज्यात वीजपुरवठा खंडीत केला जात असल्याचा भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी केलेला आरोप दिशाभूल करणारा असल्याचे महाराष्ट्र…

संबंधित बातम्या