पावसाने निरोप घेतल्यानंतरही शहरात मलेरिया आणि डेंग्यूसदृश तापाने अक्षरश: थैमान घातल्याने संतापलेले महापालिका आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी १५ दिवसांत साथ…
जुलैच्या दुसऱ्या आठवडय़ात सर्वच संसर्गजन्य आजारांच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली आहे. दूषित पाण्यामुळे होणाऱ्या काविळीच्या रुग्णांची संख्या गेल्या आठवडय़ापेक्षा दीडपट…