scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

कोण गेले, कोण बचावले.. निव्वळ योगायोग!

आंबेगाव तालुक्यातील माळीण गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत गावातील कोणी शेतात गेल्यामुळे वाचले तर, कोणी कामानिमित्त गावाबाहेर गेल्यामुळे बचावले.

‘मी माझं घर शोधतो आहे..’

‘मी माझं ‘घर’ शोधतो आहे..’ माळीणच्या एका पडलेल्या घरापाशी ढिगारा उपसत तो सांगत होता. दुर्घटनेची माहिती कळल्यानंतर मुंबईहून आपल्या नातेवाइकांच्या…

अश्रू पुसायचेत, उमेदीसाठी..

या गावाकडून असा काय भयंकर गुन्हा घडला होता, की ज्याची शिक्षा म्हणून हे संपूर्ण गावच क्षणात होत्याचे नव्हते व्हावे?.. काल…

माळीणचा धडा

पुणे जिल्ह्य़ातील माळीण गावावर कोसळलेली कुऱ्हाड मानवनिर्मित होती की निसर्गनिर्मित यावर काही काळ चर्चा होत राहील; परंतु निसर्गातील मानवी हस्तक्षेपही…

मुंबईतील दरड परिस्थिती जैसे थे..

२६ जुलै २००५.. अतिवृष्टीमुळे मुंबईत हाहाकार माजला असतानाच घाटकोपर पश्चिम भागातील आझाद नगर परिसरात दरड कोसळून तेव्हा ७३ जण दगावले…

डोंगर पायथ्याशी राहणाऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवा

पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यातील माळीण गावावर दरड कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर खडबडून जाग आलेल्या राज्य सरकारने डोंगर पायथ्याशी राहणाऱ्या नागरिकांना…

संबंधित बातम्या