
बेघर झालेल्या ३४ कुटुंबांना पावसाळ्यापूर्वी निवारा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
गेल्यावर्षीच्या ३० जुलै रोजी पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर दरड कोसळल्याच्या दुर्घटनेने अनेकांना सुन्न करून सोडले होते.
दुर्घटनाग्रस्त माळीण गावातील रहिवाशांना शासनातर्फे २६० चौरस फुटांची घरे उपलब्ध करून देण्यात येणार असली तरी आमदार दिलीप वळसे-पाटील यांच्या म्हणण्यानुसार…
माळीण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच कोटी ५५ लाख रूपये गुरुवारी पुण्याचे जिल्हाधिकाऱयांकडे सुपूर्द करण्यात आले.
गेल्या काही वर्षांपासून सार्वजनिक गणेशोत्सवाचे रूप बदलले आहे. देखाव्याच्या माध्यमातून भव्यता जपण्यासाठी मंडळांकडून वर्गणीच्या नावे बक्कळ पैसा संकलित केला जातो.
माळीणसारख्या संभाव्य दुर्घटनेपासून जीव वाचविण्यासाठी सुरक्षित स्थळी आश्रयास आलेल्यांना शासनकडून फारशी मदत मिळत नसल्याचा कटू अनुभव लोकांना येत आहे.
३० जुलै २०१४ रोजी भीमाशंकरच्या निसर्गरम्य परिसरात वसलेल्या माळीण गावावर मुसळधार पावसात प्रचंड मोठी दरड कोसळली आणि क्षणार्धात होत्याचे नव्हते…
पुणे जिल्ह्य़ातील माळीण गावात ३० जुलैला संपूर्ण गावच दरड कोसळण्याच्या घटनेने नकाशावरून पुसले गेले. तेथे जे काही थोडे लोक वाचले…
पुणे जिल्ह्य़ातील माळीण गावी झालेल्या दरडग्रस्तांच्या मदतीसाठी ठाणे खाडीकिनारी राहणारे कोळी बांधव धावून जाणार असून, यावर्षी नारळी पौर्णिमेचा सण धूमधडाक्यात…
माळीण गावातील दुर्घटना मानवनिर्मित कारणांमुळे घडली, असे विश्लेषण तज्ज्ञांनी केले आहेच आणि तेथे झालेला पाऊस म्हणजे ढगफुटी नव्हे,
माळीण गावावर कोसळलेल्या भयंकर नसíगक आपत्तीनंतर मदतकार्य आता अंतिम टप्प्यात असून या गावाचे शासकीय खर्चाने उत्तम पुनर्वसन करण्यात येईल.
माळीण दुर्घटनेतील मृतदेहांच्या शोधासाठी मातीचे ढिगारे उपसण्याची मोहीम प्रशासनाने सलग आठ दिवसांच्या अथक परिश्रमानंतर बुधवारी सायंकाळी सात वाजता पूर्ण केली.
माळीण दुर्घटनेचा शनिवारी ४ था दिवस. सलग तीन दिवस संततधार धरलेल्या पावसाने आज मात्र कृपा केली.
‘निष्क्रियतेचा कलंक’ पुसण्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘महाराष्ट्र शायनिंग’ची धडक मोहीम राबवून पोषक जनमत तयार करण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे.
बुधवारी सकाळी डोंगराखाली जिवंत गाडल्या गेलेल्या माळीण गावच्या दुर्दैवी रहिवाशांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम सलग तिसऱ्या दिवशीही अविरत सुरूच होते.
माळीण दुर्घटनेनंतर सरकारला जाग आली असून, धोकादायक ठिकाणी असलेल्या घरांमधील लोकांचे स्थलांतर करावे
संतत कोसळणाऱ्या पाऊसधारा. अधुनमधून उठणारे हुंदके. थिजलेले डोळे. वेदनांचा डोंगर छातीवर घेऊन वावरणारे भकास दुखी चेहरे..
आंबेगाव तालुक्यातील माळीण गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत गावातील कोणी शेतात गेल्यामुळे वाचले तर, कोणी कामानिमित्त गावाबाहेर गेल्यामुळे बचावले.
‘मी माझं ‘घर’ शोधतो आहे..’ माळीणच्या एका पडलेल्या घरापाशी ढिगारा उपसत तो सांगत होता. दुर्घटनेची माहिती कळल्यानंतर मुंबईहून आपल्या नातेवाइकांच्या…
या गावाकडून असा काय भयंकर गुन्हा घडला होता, की ज्याची शिक्षा म्हणून हे संपूर्ण गावच क्षणात होत्याचे नव्हते व्हावे?.. काल…
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.