आयटीआयमधील अभ्यासक्रमांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या आधुनिक कौशल्यांचा समावेश करून विद्यार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी सक्षम बनविण्याचे ध्येय सरकारने ठेवले आहे.
गिरगावातील ‘मुंबई मराठी साहित्य संघा’च्या पार पडलेल्या पंचवार्षिक निवडणुकीचा अंशत: निकाल शुक्रवारी समोर आला असून ‘ऊर्जा पॅनेल’च्या उषा तांबे अध्यक्षपदी…
बाळासाहेबांचे नाव वापरून राजकारण करणाऱ्या ठाकरे बंधूंना मुंबईकर कंटाळले असून, मुंबई महापालिकेत आता महायुतीचाच विजय होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त…
मुंबईतील कबुतरखाने बंद करण्यासाठी मुंबई महापालिकेने तत्काळ मोहीम राबवावी, असे निर्देश राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात दिले होते. त्यानंतर मुंबई महापालिकेने…