स्थानिक आमदार,मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी हस्तक्षेप केल्यानंतर आता पोलीस प्रशासनाने येत्या ५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या त्रिपुरारी पौर्णिमेच्या आरतीला परवानगी दिली…
महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक स्टार्टअप्स (नवउद्यमी) असणारे राज्य असून, शासनाच्या नव्या धोरणानुसार आता ग्रामीण भागातील हजारो तरूणांना स्टार्टअप्सच्या माध्यमातून उद्योजक…
मुंबईकरांचे जीवनमान अधिक सुसह्य करण्याच्या दृष्टीने भविष्याचा वेध घेऊन त्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या उपायांवर ‘लोकसत्ता’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘मुंबई @ २०४७’ या…
आयटीआयमधील अभ्यासक्रमांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या आधुनिक कौशल्यांचा समावेश करून विद्यार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी सक्षम बनविण्याचे ध्येय सरकारने ठेवले आहे.
गिरगावातील ‘मुंबई मराठी साहित्य संघा’च्या पार पडलेल्या पंचवार्षिक निवडणुकीचा अंशत: निकाल शुक्रवारी समोर आला असून ‘ऊर्जा पॅनेल’च्या उषा तांबे अध्यक्षपदी…