scorecardresearch

मैत्र दिनाचा उत्साह तर, रक्षाबंधनची भावनिकता

‘दुनियादारी’ चित्रपटातील ‘तेरी मेरी यारी..में गयी दुनियादारी’ या डीएसपीच्या संवादावर स्वार होत दोस्त मंडळींनी रविवारी येणारा मैत्र दिन उत्साहात साजरा…

रेल्वे अधिकाऱ्याच्या प्रसंगावधानाने प्रवाशांचे प्राण वाचले

माळीण गावात दरड कोसळण्याची घटना घडली, त्याच दिवशी मुंबईत सँडर्हस्ट रोड स्थानकाजवळही प्रवाशांच्या जीवाला धोका पोहोचेल, असा प्रकार घडणार होता.

रस्त्यांची चाळण

पनवेल-सायन हा नवीन बांधलेला महामार्ग खड्डय़ांमुळे धोकादायक ठरला आहे. खारघर ते कळंबोली या अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या या खड्डय़ांमुळे…

इंधननिर्मिक पालक

आपण रोज जी पालकाची भाजी खातो त्या पालकापासून सूर्यप्रकाशाच्या मदतीने इंधननिर्मिती करता येते असे वैज्ञानिकांनी दाखवून दिले आहे. परडय़ू विद्यापीठातील…

इंटरनेटच्या जमान्यात पोस्टकार्डस्ची विक्री ४ हजारावरून ४०० वर

इंटरनेट, भ्रमणध्वनी, फेसबुक व व्हॉट्सअपच्या आधुनिक काळात पोस्टकार्डच्या विक्रीत कमालीची घट झाली असून दररोज केवळ ४०० कार्डस्चीच विक्री होत आहे.

पश्चिम विदर्भात मोठय़ा प्रकल्पांमध्ये ६० टक्के पाणी, लघुप्रकल्प कोरडेच

अमरावती जिल्ह्य़ातील अनेक सिंचन प्रकल्प ओसंडून वाहत असताना पश्चिम विदर्भातील इतर भागात केवळ १५ ते २० टक्के जलसाठा, असे विरोधाभासी…

शहरात पावसाचा जोर कायम

गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कायम असून त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नवी मुंबईत विविध ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत.

युवक काँग्रेसचे पोलिसांना पाठबळ

शहरात अलीकडे वाढलेल्या गुन्ह्यांच्या पाश्र्वभूमीवर काही राजकीय पक्ष व संघटनांच्या वतीने पोलिसांविरोधात आंदोलन करण्यात येत असताना शहर युवक काँग्रेसने पोलिसांना…

दरोडे रोखण्याचे आव्हान

येवला, इगतपुरी, सिन्नर तालुक्यांमध्ये दोन दिवसात १० ते १२ ठिकाणी घरफोडी आणि दरोडय़ाचे प्रकार घडल्याने ग्रामीण पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले…

उत्साहाला संयम हवा!

पाऊस सुरू झाला, की भटक्यांच्या पायांनाही गती येते. वर्षां सहलींपासून ते डोंगरदऱ्यातील पदभ्रमणापर्यंत विविध मोहिमांना उधाण येते. पण याच ओल्याचिंब…

साद जलधारांची

‘धन्य धन्य हे वसुमती। इचा महिमा सांगो किती। प्राणिमात्र तितुके राहाती । तिच्या आधारे।। सहा ऋतूंचे सहा सोहळे साजरे करणारी…

आर्णी तालुक्यात २५ बालके कुपोषणाच्या विळख्यात!

आर्णी या आदिवासी व मागास तालुक्यात सुमारे २५ बालके कुपोषित असल्याचे संबंधित विभागाच्या पहाणीतून स्पष्ट झाल्याने खळबळ उडाली आहे.

संबंधित बातम्या