scorecardresearch

मुंबईच्या माफियाजगताची अद्भुत सफर

मुंबई.. भारताची आíथक राजधानी. जगातलं प्रगत शहर. देशभरातून आलेल्या बेरोजगारांचे आश्रयस्थान. नामवंत, कीíतवंत उद्योजकांचे वास्तव्यस्थान..

टॅब फॅशनची चलती ह्य़ुवेई मीडिआ पॅड ७ व्होग

पूर्वी अनेक एक्झिक्युटिव्हजच्या हातात मोठी एक्झिक्युटिव्ह डायरी असायची. नंतर त्याची जागा लहान-मोठय़ा आकाराच्या ऑर्गनायझरने घेतली. तर आता जमाना बदलला असून…

जय हरी विठ्ठल..!

लहान वयातच महाराष्ट्राची संस्कृती कळावी आणि भक्तिभावाचे बी रूजावे म्हणून नाशिक शहरातील अनेक शाळा प्रयत्नरत असतात. शुक्रवारी सुटी असल्याने शाळांमध्ये…

मनमाडमध्ये आजही १८ दिवसाआड नळ पाणी पुरवठा

उन्हाळा असो की पावसाळा, कायम टंचाईशी झुंजणाऱ्या मनमाडकरांच्या जीवनात यंदाच्या पावसाळ्यातही कोणताच फरक पडलेला नसून अजूनही १८ ते २० दिवसानंतर…

धुळ्यात ३१ रिक्षांवर कारवाई

इलेक्ट्रॉनिक मीटर तसेच परवाना नसलेल्या रिक्षा चालकांविरोधात प्रादेशिक परिवहन आणि वाहतूक पोलीस यांनी कारवाई सुरू केली असून बुधवारी शहरात ३१…

शिवारात राहणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये घबराट

साक्री तालुक्यातील जंगल शिवारात बिबटय़ाने चांगलाच धुमाकूळ घातला असून बिबटय़ाच्या हल्ल्यात दोन जण जखमी झाल्याने परिसरात घबराट पसरली आहे. बिबटय़ाला…

‘वाचनामध्ये उत्तम विचारांची शक्ती’

दुर्दम्य इच्छाशक्ती असणारा विद्यार्थी जीवनात यशस्वी होतो. आपल्यासमोर नेहमी चांगले आदर्श ठेवा व त्या आदर्शापेक्षाही चांगले काम करा. भरपूर अवांतर…

परिसंवादात उद्योग विकासाविषयी मंथन

उद्योगाच्या विकासासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे, कोणत्या त्रुटी असतात, उद्योगांची उभारणी करताना कशाला महत्त्व द्यावे, यासंदर्भात येथे उद्योजकांसाठी आयोजित परिसंवादातून…

वाढीव एफएसआयचा लाभ घेण्यासाठी बिल्डर सक्रिय

शहरातील महत्त्वाच्या मोठय़ा रुंदीच्या २४ रस्त्यांना ‘नो शॉपिंग स्ट्रीट’ मधून वगळण्यात येताच नागपुरातील व्यावसायिक वर्तुळातील हालचालींना वेग आला असतानाच एफएसआय…

चंद्रपूर शहर व ग्रामीण वस्त्या अद्याप पुरातच, शेकडोंना हलवले

पावसाने आज उघडीप दिल्याने पूर ओसरत असला तरी पैनगंगा, वर्धा, वैनगंगा व इरई नदीतील पाण्याची पातळी वाढली आहे. त्याचा परिणाम…

वर्धा जिल्ह्य़ावरही ओल्या दुष्काळाचे सावट, पाच तालुक्यात हाहाकार

शेकडो पूरग्रस्तांना मदतीची आस,नेते डान्सबारवरील चर्चेतच मश्गुल रस्त्यावर आलेल्या शेकडो पूरग्रस्तांना मदतीची नितांत गरज असतांना त्यांच्या हाकेला ओ देण्यासाठी एकही…

प्रवेशबंदी उठविण्याला विद्यार्थ्यांचा विरोध

एकही शिक्षक नसताना कार्यरत असलेल्या २५० महाविद्यालयांवरील प्रवेशबंदी उठवण्याच्या निर्णयाने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी असून, काही विद्यार्थी संघटनांनी ती प्रकट केली…

संबंधित बातम्या