Page 2 of मराठी कवी News

पाडगांवकरांनी वेगवेगळ्या प्रकारची कविता लिहिली. उत्साहाची, आनंदाची, चिंतनशील..

मंगेश पाडगावकर हे चिरंतन तारुण्याची टवटवीत कविता लिहिणारे कवी होते.

हे जग कवितांचे, गाण्यांचे, ललित लेखांचे आणि मीरा-कबीराच्या भाषांतराचे..

कवितेवर निरतिशय प्रेम करणाऱ्या शंकर वैद्य यांच्या निधनाने कवितेलाच क्लेशाला सामोरे जावे लागणे अगदी स्वाभाविक आहे. अतिशय शांत आणि संयमी…
आदरांजलीनामदेव ढसाळ यांच्यातील वैचारिक बदल कसा झाला व का झाला आणि त्या बदलाचा त्यांच्या साहित्यावर काही परिणाम झाला का, या…

आपल्या कवितेनं मराठी साहित्याला, मराठी समाजाला हलवून सोडणारे, ‘दलित पँथर’ची स्थापना करणारे बंडखोर कवी आणि लढाऊ कार्यकर्ते नामदेव ढसाळ यांना…

कविता लिहिण्याचा प्रत्येकाला अधिकार असला तरी कवी होणे म्हणजे मोठी जोखीम आहे, असा इशारा ज्येष्ठ कवी सतीश काळसेकर यांनी शुक्रवारी…

कविवर्य वा. रा. कांत यांच्या जन्मशताब्दी वर्षांची सांगता आज (६ ऑक्टोबर) रोजी होत आहे. त्यानिमित्ताने शेवटच्या श्वासापर्यंत कवितेनं कशी त्यांची…

‘नाघं’ची ‘नदीकिनारी’ ही कविता बरे झाले शेतात वाचली. कुणीही आजूबाजूला नव्हते. माझ्या असे लक्षात आले, की माझ्या शरीराच्या हालचाली होत…
शब्दांच्या नकळत येती, शब्दांच्या ओठी गाणी, शब्दांच्या नकळत येते, शब्दांच्या डोळा पाणी..