तालुक्यातील शेतकऱ्यांना सध्या विजेचा अडचणी मोठय़ा प्रमाणात भेडसावत असून, जळणाऱ्या वीज रोहित्रांच्या तक्रारीही असंख्य आहेत. याबाबत पंचायत समिती कार्यालयात बैठक…
ऊस दराबाबत सन्मान्य तोडगा काढण्यासाठी गुरुवारी साखर कारखानदार आणि शेतकरी संघटना प्रतिनिधींची संयुक्त बैठक बोलाविण्यात आल्याचे जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी…
उसदराच्या आंदोलनाचा प्रारंभ दिवंगत लोकनेते यशवंतराव चव्हाण व विद्यमान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराडमधून करण्याची घोषणा खासदार राजू शेट्टी यांनी…
मराठवाडय़ाच्या पाणीप्रश्नावर नगर, नाशिक व औरंगाबाद जिल्हय़ांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक बोलावून तोडगा काढण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री शरद…