scorecardresearch

परस्पर उमेदवारीच्या आपल्याकडे तक्रारी

महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने मुलाखती घेण्याचे व उमेदवारी ठरवण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर कोणालाही दिलेले नाहीत, परंतु तरीही काही जण मुलाखतींचा…

‘मंत्र्यांसह संबंधितांनी म्हणणे सादर करावे’

निळवंडे व भंडारदरा धरणांमधून जायकवाडीत पाणी सोडण्याच्या निर्णयाविरोधात नगर जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांनी सार्वजनिक हिताच्या नावाखाली दोन याचिका न्यायालयात दाखल केल्या.

लातूरमध्ये मटक्याचे प्रमाण, गुन्हेगारीही वाढली!; गृह राज्यमंत्र्यांची कबुली

जिल्हय़ात गुन्हेगारी व मटक्याचे प्रमाण वाढल्याची कबुली गृह राज्यमंत्री तथा जिल्हय़ाचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली.

टोल विरोधातील लढा पुन्हा न्यायालयाकडे

टोल विरोधातील लढय़ाचा केंद्रबिंदू आता पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयाकडे सरकला आहे. शहरातील तीन नागरिकांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेची सुनावणी…

खड्डय़ांवर नगरसेवकांचे ‘मौन’, मंत्र्यांकडून मात्र सूचक भाष्य!

महापालिकेत रोज रस्त्यांवरील खड्डय़ांची कोणी ना कोणी चर्चा करतो. या प्रश्नी आंदोलनेही झाली. खड्डय़ांवरून राजकारणही चांगलेच तापले. मात्र, गुरुवारच्या सर्वसाधारण…

जायकवाडी पाणीप्रश्नी मराठवाडय़ातील मंत्र्यांना जाब विचारणार

वरच्या धरणातून जायकवाडीत पाण्याचे समन्यायी वाटप व्हावे, ही मागणी मुख्यमंत्र्यांपर्यंत मांडण्यास मराठवाडय़ातील मंत्री कमी पडले. त्यांनी हा प्रश्न धसास लावण्यासाठी…

अन्न व औषध विभागासाठी फिरती प्रयोगशाळा -सतेज पाटील

राज्यात अन्न व औषध विभागाच्या कार्यालयासाठी जागेची समस्या असल्याने पर्याय म्हणून प्रत्येक विभागात फिरती प्रयोगशाळा सुरू करणार असल्याची माहिती गृह…

परभणी येथे घटसर्पचा रुग्ण; लसीकरण सुरू

परभणी शहराच्या क्रांतीनगर भागात घटसर्प रोगाचे रुग्ण आढळून आल्यानंतर आरोग्य राज्यमंत्री प्रा. फौजिया खान यांनी तातडीने या भागास भेट देऊन…

अजिंठा-वेरुळ अभ्यागत केंद्र पर्यटकांसाठी १६पासून खुले

जागतिक वारसा म्हणून युनेस्कोने घोषित केलेले अजिंठा व वेरुळ येथील अभ्यागत केंद्र पर्यटकांसाठी १६ सप्टेंबरपासून खुले होत आहे. या केंद्राचे…

खटाव-माणचा दुष्काळ कायमचा हटवण्याची संधी – शशिकांत शिंदे

जावलीचे प्रतिनिधित्व करत असताना अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी निधीच्या मागणीसाठी संघर्ष करत होतो. आता दुष्काळी तालुक्याच्या जलसिंचन योजना मार्गी लावण्याची जबाबदारी आली…

शेतमजुराची आत्महत्या; रोहयो मंत्र्यांकडून सभागृहाची दिशाभूल!

बुलढाणा जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या पाच शेतमजुरांपकी दत्ता माघाडे यांचा अतिमद्य सेवनाने मृत्यू झाला, असे निवेदन रोहयोमंत्री नितीन राऊत यांनी विधान…

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या