scorecardresearch

मंत्र्यांना अंकुश नको!

सरकारच्या कोणत्याही विभागाचे धोरण विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांकडून तयार करण्यासाठी आणि त्याच्या कालबध्द मूल्यमापनासाठी ‘सार्वजनिक धोरण संस्था’ स्थापण्याचा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण…

बीडच्या मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही- प्रभू

दुष्काळग्रस्तांच्या वेदना साखर कारखाने चालविणाऱ्या प्रस्थापितांना जाणवणार नाहीत. शिवसेना हीच एकमेव आशेचा किरण आहे. मागण्या मान्य न झाल्यास पालकमंत्री व…

अति झाले, आता हस्तक्षेपच हवा

सर्वसामान्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी असलेल्या ‘म्हाडा’च्या मे महिन्यात काढण्यात येणाऱ्या मुंबईतील १२५९ घरांच्या सोडतीमधील केवळ २५१ घरे…

‘तिन्ही मंत्री व दोन्ही खासदारांनी राजीनामे द्यावे’

निळवंडे धरणाचे पाणी २०१४ पूर्वी कालव्याद्वारे जिरायत भागाला मिळाले नाही, तर आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकीत जनता या सर्व लोकप्रतिनिधींचा हिशोब…

मंत्र्यांची चाकरी करा अन् निर्धास्त व्हा!

तब्बल २५ वर्षे सेवा होऊनही आयएएसचे नामनिर्देशन न मिळाल्याने आधीच मेटाकुटीला आलेल्या निवडश्रेणीतील अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी बढती मिळविण्यापेक्षा मंत्रीमहोदयांची चाकरी करण्याचा…

उच्चशिक्षण मंत्र्यांच्या महाविद्यालयाला ‘कारणे दाखवा’ नोटीस

पात्रता निकष पायदळी तुडवून उभारण्यात आलेल्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांच्या नवी मुंबईतील वादग्रस्त महाविद्यालयाला अखेर ‘कारणे दाखवा’…

कर्जतसह तालुक्यातील अतिक्रमणविरोधी मोहिम थांबवण्याचे महसूलमंत्र्यांचे आदेश

कर्जत शहर, राशिन व कुळधरण येथील अतिक्रमणांचा विषय तात्काळ थाबंवा, असा आदेश राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रातंधिकारी संदीप कोकडे…

खंडकऱ्यांचे जमीनवाटप रखडले, मंत्र्यांची मात्र श्रेयासाठी धडपड

शेती महामंडळाच्या खंडकरी शेतकऱ्यांचे जमीन वाटप रखडले असले तरी काँग्रेसच्या दोन मंत्र्यांमध्ये जमीन वाटपाचे श्रेय घेण्यावरून धडपड सुरू झाली आहे.…

तिन्ही मंत्री दुष्काळाच्या राजकारणात व्यस्त- खा. गांधी

जिल्हा प्रशासन दुष्काळाचा सामना करत आहेत, मात्र जिल्ह्य़ातील तिन्ही मंत्री दुष्काळाचे राजकारण करून शेतक ऱ्यांना नाही तर कार्यकर्त्यांना खूष करत…

नेत्यांशी ‘जुळवून’ घेण्याच्या संदेशामुळे प्रशासन संभ्रमात!

भीषण दुष्काळात नियमांनी चालणारा अधिकारी अशी ओळख असणारे बीडचे जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांना पुन्हा रूजू होण्यास मंत्रालयातून अटकाव करण्यात आला.…

मंत्र्यांच्या साक्षीने जिल्हा परिषदेत रंगले मानापमान नाटय़!

‘प्रगल्भ राजकीय नेता’ अशी महाराष्ट्राला ओळख असणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांच्या तैलचित्राच्या अनावरणानिमित्त गुरुवारी येथे आयोजित कार्यक्रमात ग्रामविकास मंत्री जयंत पाटील…

संबंधित बातम्या