मुंबईतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी भुयारी मार्गांचे जाळे विणले जाणार असून, यासाठी सल्लागाराची नियुक्ती महिन्याभरात पूर्ण होईल, अशी माहिती पालिकेने दिली.
झोपडपट्टी पुनर्वसन योजना आता मुंबई-ठाण्यानंतर पुणे, नागपूरसह अंबरनाथ, बदलापूर, खोपोली, कर्जत, पालघर, अलिबाग, पेण, माथेरान या आठ नगरपालिकांमध्येही राबवली जाणार…
वरळी दुग्धशाळेच्या जागेचा विकास करण्यासाठी एमएमआरडीएला विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त करण्याचा शासन निर्णय नगर विकास विभागाने नुकताच प्रसिद्ध केला…
रहिवाशांच्या पसंतीनुसार ११९ पैकी ८३ घरे एमएमआरडीएला वर्ग करण्यात येणार असून यासाठी एमएमआरडीएकडून शीघ्रगणकाच्या ११० टक्के दराने रक्कम घेण्याचा म्हाडाचा…