काँग्रेसने सर्वसामान्य जनतेचा वापर केवळ सत्ता भोगण्यासाठीच केला आहे. तरी मनसेच्या कार्यकर्त्यांनी प्रवाहाच्या विरोधात लढण्याची हिंमत करावी. सर्वसामन्यांचा पक्ष म्हणून…
मनुष्य स्वभावाचे विविध पैलू वेगवेगळ्या प्रसंगात प्रकर्षांने अधोरेखीत होत असतात. महापालिकेत वादग्रस्त विषयांना मंजुरी देऊन सभा आटोपती घेण्याचे प्रकार वारंवार…
आगामी २०१४ मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी विदर्भात विविध राजकीय पक्षांनी संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले…
जिल्ह्य़ातील विद्यार्थ्यांशी संबंधित विविध योजनांकडे समाजकल्याण विभागाने घेतलेल्या निद्रावस्थेच्या सोंगामुळे विद्यार्थी समस्यांवर मोठया प्रमाणावर दुर्लक्ष हेात आहे. या बाबीकडे लक्ष…
अनधिकृत व परप्रांतीय फेरीवाल्यांनीच मुंबईची वाट लावली आहे. महाराष्ट्रातील भूमिपुत्रांनी फेरीवाल्यांचा व्यवसाय केल्यास आमचा विरोध राहणार नाही. मात्र, परप्रांतीय फेरीवाले…
बारावी (विज्ञान) अभ्यासक्रमाच्या ओझ्याखाली दबलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची दखल लोकप्रधिनिधींनीही घेतली असून काहीजणांनी विद्यार्थ्यांची गाऱ्हाणी पत्राच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि शालेय शिक्षणमंत्र्यांकडे…
बारावी (विज्ञान) अभ्यासक्रमाच्या ओझ्याखाली दबलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची दखल लोकप्रधिनिधींनीही घेतली असून काहीजणांनी विद्यार्थ्यांची गाऱ्हाणी पत्राच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि शालेय शिक्षणमंत्र्यांकडे…