तळेगाव-चाकण-शिक्रापूर आणि पुणे-नाशिक महामार्गाच्या रखडलेल्या विस्तारीकरणामुळे वाढलेली वाहतूककोंडी आणि अपघातांचे प्रमाण या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हा पायी मोर्चा आयोजित केला…
जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफी आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) नेत्यांनी…