पावसाळ्यात पिण्याचे पाणी दूषित झाल्याने जलजन्य आजारांचे प्रमाण वाढते. यात अतिसार, कावीळ, आमांश या आजारांचा समावेश आहे. याचबरोबर उघड्यावरील खाद्यपदार्थांवर…
आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे मुलचेरा तालुक्यातील लगाम, येल्ला पारिसरात मागील वीस दिवसांपासून डेंग्यूचा उद्रेक झाला असून १५ ऑगस्टरोजी काकरगट्टा गावातील आणखी…
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया यांसारख्या कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेतर्फे ‘ब्रेक द चेन’ ही मोहीम सुरू करण्यात आली…
अचानक रुग्णसंख्या वाढल्याने डासांमुळे पसरणाऱ्या साथरोगांचा प्रश्न ऐरणीवर आला. त्या वेळी बिजवडीतील मदर आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याने परिसरातील गावांतील शौचालयांच्या…