३० जानेवारी १९९४ रोजी झालेली राज्यव्यापी ‘परित्यक्ता हक्क परिषद’ ही स्त्रीमुक्ती चळवळीतली ऐतिहासिक घटना ठरली. त्यानंतर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कायद्यात…
इंग्रजांची सत्ता ही ‘ईश्वरी देणगी’ मानणाऱ्या वर्गाच्या मनात स्वातंत्र्याचा स्फुल्लिंग चेतवायचा आणि त्याच्या बरोबरीने कृतिशील क्रांतिकारकांना प्रोत्साहन द्यायचे या दोन्ही…
१९७४मध्ये ‘समानतेकडे’ हा भारतातील स्त्रियांच्या स्थितीचे विश्लेषण करण्यासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल प्रसिद्ध झाला आणि भारतीय स्त्रियांच्या चळवळीला नव्याने उभारी आली.