Page 102 of एमपीएससी News

मुख्य परीक्षेचा उद्देश एखाद्या मुद्दय़ाचा बहुआयामी विचार करण्याची उमेदवाराची क्षमता तपासणे हा असतो.

भाषेचे गुण अंतिम निकालातही ग्राह्य़ धरण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे उणे मूल्यांकनही केले जाणार आहे.

लेखात स्पर्धापरीक्षेच्या तयारीच्या दृष्टीने अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांतील अद्ययावत आकडेवारी देत आहोत..

तुम्ही उत्तरे देत आहात असा चुकीचा प्रभाव पॅनलवर पडून तुमच्या पदरात कमी गुण मिळण्याची शक्यता आहे.

कालचा पेपर काहींना बरा गेला असेल, काहींना अवघड तर काहींना बऱ्यापकी चांगला.

फ्रँकफर्ट : ऱ्हाईन नदीच्या कि नारी वसलेले हे शहर जलवाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.

स्वित्र्झलड : हा पश्चिम-मध्य युरोपातील देश आहे. याच्या ३/५ भूमीवर आल्प्स पर्वताच्या डोंगररांगा पसरलेल्या आहेत

अवघा २० ते ३० टक्केच निकाल असलेला गणितासारखा विषय घेण्याकडेच विद्यार्थ्यांचा कल नसतो.

राज्यसेवा परीक्षेच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणात अनुशेषाची पदे भरल्यामुळे या वर्षी गुणानुक्रमानुसार उमेदवारांना पदे मिळू शकलेली नाहीत.

भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था हे घटक यूपीएससीच्या पूर्व व मुख्य या दोन्ही टप्प्यांमध्ये महत्त्वपूर्ण आहेत.

