शहरातील कचरा व्यवहारात गैरप्रकार झाल्याची तक्रार अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना करताना निविदेतील अटीशर्थी कशा बदलल्या हे स्पष्टपणे नमूद केले आहे.
राज्यातील सर्वसामान्य वाहनचालकांना होणारा त्रास थांबवण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी लवकरच राज्याच्या सीमांवरील सर्व तपासणी नाके बंद करण्याचा निर्णय…
सजग नागरिक मंचने माहितीच्या अधिकारात मिळवलेल्या माहितीनुसार, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड, रेल्वे प्रशासन, आणि ससून रुग्णालय यांसारखे सरकारी विभाग मोठे थकबाकीदार…
मुंबईतील कबुतरखान्यांच्या वादादरम्यान, पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळ नवीन कबुतरखान्याचे उद्घाटन केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
अमित साटम यांनी मोकळ्या जागांवर खासगी संस्थांना देण्यात येणाऱ्या दत्तक धोरणाला विरोध करत महापालिकेच्या तात्पुरत्या धोरणाला स्थगिती देण्याची मागणी केली…