तीन वर्षे प्रलंबित राहिलेल्या राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांच्या दिवाळीनंतर होणाऱ्या निवडणुकांवर डोळा ठेवून महायुती सरकारने राज्यभर विकास कामांची वातावरण…
वसई विरार पालिकेचे नवनिर्वाचित आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी बुधवारी गोखीवरे येथील कचराभूमीची पाहणी केली. तसेच शहरात स्वच्छतेला प्राधान्य देण्याच्या सूचनाही…