उपराजधानीच्या आर्थिक आणि सामाजिक स्तरात वाढ झाल्याचे चित्र रंगविण्यात येत असताना शहरातील महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा नागरिकांच्या चिंतेचा विषय ठरला आहे.
नैरोबीतील वेस्टगेट मॉलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर नागपुरातील मॉलमधील सुरक्षेविषयी चिंता निर्माण झाली असून सुरक्षा व्यवस्थेत अनेक त्रुटी असल्याच्या पाश्र्वभूमीवर पोलीस…
कामे वेळेत पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश दीक्षाभूमीवर पार पडणाऱ्या ५७ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त प्रत्येक विभागाकडे सोपविण्यात आलेली
तीन कत्तलखान्यांचे दीड वर्षांत आधुनिकीकरण नागपुरातील तीन कत्तलखान्यांच्या आधुनिकीकरणाचे काम येत्या ३० महिन्यात पूर्ण होणार असल्याची माहिती महापालिकेने दिल्यामुळे या…