scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

बुलढाण्यात जिल्हा बँकेच्या वसुली अधिकाऱ्यांना घेराव

शेतकऱ्यांकडील कर्जाच्या रकमेची वसुली करण्यासाठी आलेल्या जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या वसुली अधिकाऱ्यांना घेराव घातल्याची घटना गुरुवारी तालुक्यातील

शिवाजीराव मोघेंच्या पुतण्याविरुद्ध गुन्हा

एका सुशिक्षित बेरोजगाराला नोकरी लावून देतो म्हणून १० लाख रुपयाने फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयाने दिलेल्या आदेशावरून सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव

सोनियांच्या सभेतील गर्दीच्या श्रेयासाठी धडपड

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमाला झालेल्या लाखोंच्या गर्दीवरून काँग्रेस खासदार, आमदार, नगरसेवक आणि प्रमुख

जीवन मूल्यांचा विकास करण्यास व्यावसायिक शिक्षण सहायक -डॉ. जोशी

व्यावसायिक शिक्षण हे अन्य शिक्षणासोबतच जीवन मूल्यांचा विकास करण्यास सहायक आहेत, असे प्रतिपादन शिक्षणतज्ज्ञ डॉ. रवींद्र जोशी यांनी केले.

वाचन संस्कृती वाढीसाठी जिल्हास्तरावर ग्रंथोत्सव

ग्रामीण व शहरी भागातील लोकांमध्ये वाचन संस्कृती वाढावी या उद्देशाने राज्य शासनातर्फे प्रत्येक जिल्ह्य़ाच्या ठिकाणी ‘ग्रंथोत्सव-१३’ चे आयोजन करण्यात येणार…

आखाडा बाळापूर पाणीप्रश्नी नागपूरला उपोषणाचा इशारा

कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न चांगलाच ऐरणीवर आला आहे. या प्रश्नी आता नागपूरला विधानसभेच्या अधिवेशनाच्या वेळी उपोषण…

शेतकऱ्यांना बनावट कृषी साहित्याची विक्री

पं.स.च्या पदाधिकाऱ्यांचा प्रताप; शेतकऱ्यांची आर्थिक लूट गतवर्षी पडलेला दुष्काळ, तर यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिप पिकांचे झालेले नुकसान, गगनाला भिडलेली महागाई,…

ग्रामसभेच्या ‘एसएमएस’ योजनेचा फज्जा

शासनाच्या निर्णयाच्या अंमलबजावणीकडे ग्रामपंचायतींचे दुर्लक्ष ग्रामीण लोकशाही व्यवस्थापनात ‘ग्रामसभा’ ही ग्रामस्तरावरील सर्वोच्च यंत्रणा आहे. ग्रामीण भागाचा विकास साधल्यास देशाचा सर्वागीण…

कृषी विद्यापीठांमधील अपुऱ्या मनुष्यबळाचा संशोधनावर परिणाम

हरित क्रांतीची अपेक्षा फोल ठरणार राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये ४० ते ५० टक्के जागा रिक्त आहेत. गेल्या तीन-चार वर्षांत साहाय्यक…

‘जीवनदायी’च्या पूर्वसंध्येला चार शेतकऱ्यांच्या आत्महत्या

काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या हस्ते राजीव गांधी जीवनदायी योजनेचा शुभारंभ होण्याच्या पूर्वसंध्येला विदर्भात चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.

जनश्री सुरक्षा योजनेपासून कामगारांची मुले वंचित

असंघटित कामगारांच्या मुलांसाठी जनश्री सुरक्षा योजना केंद्र सरकारने सुरू केली होती, मात्र स्वयंसेवी संघटनांना या योजनेतून वगळण्यात आल्यामुळे गेल्या एक…

संबंधित बातम्या