नाशिकमध्ये होणाऱ्या २०२७ च्या कुंभमेळ्यासाठी आवश्यक भूसंपादनाकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी त्र्यंबकेश्वरमधील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांचे सहकार्य मिळवले आहे.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकमधील पंचवटी आणि भद्रकाली परिसरातील ११ सराईत गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.